शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांसमोर सोशल मीडियाचे मोठे आव्हान - विद्यासागर राव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 01:53 IST

सोशल मीडियावर कोणाचेच नियंत्रण नाही. त्यातून सामाजिक भावना भडकत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. ही माध्यमे पोलिसांसमोर मोठे आव्हान असल्याचे मत राज्यपाल विद्यासागर राव यांनी कळंबोली येथे व्यक्त केले.

कळंबोली : सोशल मीडियावर कोणाचेच नियंत्रण नाही. त्यातून सामाजिक भावना भडकत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. ही माध्यमे पोलिसांसमोर मोठे आव्हान असल्याचे मत राज्यपाल विद्यासागर राव यांनी कळंबोली येथे व्यक्त केले. गुरुवारी सायंकाळी ३०व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेची सांगता झाली. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.कोरेगाव-भीमा घटनेचा दाखला देत महाराष्ट्र पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ही परिस्थिती हातळली. महाराष्ट्रात सर्वात जास्त परकीय गुंतवणूक होत आहे. याचे श्रेय पोलिसांनाही जाते. महाराष्ट्रातील लोकसंख्या ११ कोटींपेक्षा जास्त आहे. तुलनेत मनुष्यबळ अपुरे असले तीर पोलीस चांगले काम करीत असल्याचे राव यांनी सांगितले. हे युग तंत्रज्ञानाचे असल्याने स्मार्ट पोलिसांची गरज निर्माण झाली आहे. दहशतवाद आणि नक्षलवाद संपविण्याकरिता महाराष्ट्र पोलीस प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यपालांची मराठीतून सुरुवातराज्यपाल विद्यासागर राव यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. नवीन वर्ष, तसेच मकरसक्र ांतीच्या शुभेच्छा देत असताना त्यांनी विजेते संघ आणि स्पर्धकांचे अभिनंदन केले. स्पर्धेत पुरुषांच्या गटात राज्य राखीव पोलीस दलाने १४७ गुण तर महिलांमध्ये मुंबई पोलिसांनी ११८ गुण मिळून प्रथम क्र मांक पटकावला. मुंबई शहर पोलीस (पुरुष), कोल्हापूर परिक्षेत्र (महिला) द्वितीय क्र मांक मिळवला. तिसरा क्र मांक पुरुष गटात कोल्हापूर परिक्षेत्र आणि महिला गटात नवी मुंबई व कोकण परिक्षेत्राने पटकावला.नवी मुंबई व कोकण परिक्षेत्रातील राहुल काळे यांनी मैदान खेळात पुरुष गटात सर्वाधिक गुण मिळवत मोटारसायकल जिंकली. तर कोल्हापूर परिक्षेत्रातील जयश्री बोगरे हिने अव्वल गुणाची कमाई करीत स्कुटीची मानकरी ठरली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई