शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

कॅडबरी-शास्त्रीनगरचा उड्डाणपूल गुंडाळला

By admin | Updated: November 12, 2014 22:47 IST

कॅडबरी ते शास्त्रीनगर मार्गावर 8क्क् मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचा 13क् कोटींचा प्रस्ताव तिजोरीत पैसा नसल्याच्या कारणास्तव ठाणो महापालिकेने बासनात गुंडाळला आहे.

ठाणो : वर्तकनगर, शिवाईनगर आणि पोखरण रोड येथील वाहतुकीत सुधारणा करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आग्रहाखातर कॅडबरी ते शास्त्रीनगर मार्गावर 8क्क् मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचा 13क् कोटींचा प्रस्ताव तिजोरीत पैसा नसल्याच्या कारणास्तव ठाणो महापालिकेने बासनात गुंडाळला आहे.  
विधानसभा निवडणूक लागण्यापूर्वी हा प्रस्ताव विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी शासनापुढे मंजूरीसाठी आणला होता. नितीन कंपनीकडून येणा:या उड्डाणपुलालाच तो जोडण्यात यावा, अशी मागणी केली होती. तसेच याच भागात 12क् फुटांचे रस्ते तयार करण्याचे प्रस्तावित केले होत़े त्यानुसार, पालिकेने ऑगस्ट महिन्यात अभ्यासही केला होता. परंतु, अस्तित्वात असलेल्या उड्डाणपुलाला छेद देऊन दुस:या उड्डाणपुलाची निर्मिती करणो शक्य नसल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले. तसेच पालिकेला या कामासाठी अधिकचा खर्च करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे या पुलासाठी वेगळे नियोजन करण्याची गरज असल्याचे मत पालिकेने व्यक्त केले होते. 
विशेष म्हणजे, हा प्रस्ताव कागदावर असतानाही त्याचे श्रेय घेण्यासाठी पालिकेत राजकीय कलगीतुरा रंगला होता. परंतु, पालिकेने अद्यापही हा प्रस्ताव निधी नसल्याचे कारण पुढे करून महासभेसमोर सादर केलेला नाही. (प्रतिनिधी)
 
घोडबंदर रस्त्यावर वाहतूककोंडी झाली तर पर्यायी रस्ता म्हणून वर्तकनगर, गांधीनगरच्या रस्त्यांकडे बघितले जाते. कॅडबरी नाक्यावरून वर्तकनगरमार्गे पोखरण रस्त्याने टिकुजिनीवाडी, तुळशीधाम येथून वाहनांना बाहेर पडता येते. वर्तकनगर येथून लोकमान्यनगरकडेही जाता येते. 
 
कॅडबरी नाका ते शास्त्रीनगर हा 12क् फूट रुंदीचा रस्ता शहर विकास आराखडय़ात प्रस्तावित आहे. मात्र, त्या रस्त्याचे पूर्णपणो रुंदीकरण होऊ शकले नाही. तो काही ठिकाणी 6क् ते 8क् फूट अस्तित्वात आहे. परंतु, आता महापालिका आयुक्तांनीच उड्डाणपुलाऐवजी या पर्यायी रस्त्याला पसंती दिल्याची माहिती पालिका सूत्रंनी दिली.
 
या ठिकाणी बाधित होणा:या कुटुंबांना कोलशेत येथे हलविण्यात येऊ शकते का, याची चाचपणीही सुरू झाली आहे. तसेच उड्डाणपुलापेक्षा या रस्त्याच्या कामाला खर्च कमी येणार असल्याने पालिका आता त्या अनुषंगाने विचार करीत असल्याचेही सूत्रंचे म्हणणो आहे. यामुळे हा उड्डाणपूल कागदावरून पुढे सरकण्याऐवजी पालिकेच्या दप्तरी जमा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.