शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

दंड भरण्यासाठी मुलाने घर सोडले

By admin | Updated: January 7, 2015 02:03 IST

शाळकरी विद्यार्थ्याचा धक्का लागून खाली पडलेल्या लाकडी तुकड्याने शाळेचा पत्रा फुटला. त्यामुळे शाळेने त्याच्या वडिलांना शाळेत बोलवून अपमान केला.

ठाणे : शाळकरी विद्यार्थ्याचा धक्का लागून खाली पडलेल्या लाकडी तुकड्याने शाळेचा पत्रा फुटला. त्यामुळे शाळेने त्याच्या वडिलांना शाळेत बोलवून अपमान केला. दंड म्हणून हजार रुपये भरण्यास सांगितले. वडिलांनी त्यातील ४०० रुपये भरले. उर्वरित पैसे स्वत: कमवून देण्यासाठी या १५ वर्षीय मुलाने घर सोडले. ही घटना ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनीटने उघडकीस आणली आहे. डोंबिवली राहणारा आकाश शेट्टी नववीत शिकतो. वर्गाच्या खिडकीजवळ ठेवलेला बेन्चचा तुकडा त्याचा धक्का लागू खाली पडल्याने शाळेचा पत्रा फुटला होता. शाळेने एक हजार रुपये भरपाई मागितली होती. शाळेत अपमान केल्याने उर्वरित रक्कम स्वत: भरण्यासाठी आकाशने २३ डिसेंबर रोजी घर सोडले आणि थेट मुंबई गाठली. एका हॉटेलमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली होती. याचदरम्यान, त्याच्या पालकांनी मुलगा हरवल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्याप्रकरणी ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन आणि रामनगर पोलिसांनी समांतर तपास सुरू करताच, आकाश डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद्य झाल्याचे आढळले. ठाणे पोलिसांनी मुंबईत शोध सुरू केला असता, तो एका हॉटेलमध्ये काम करताना दिसला. त्याला पालकांच्या स्वाधीन केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी दिली. (प्रतिनिधी)