शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

पाणीटंचाईवर बोअरवेलचा उतारा

By admin | Updated: December 24, 2015 01:39 IST

शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पालिका नव्याने ३०० पेक्षा जास्त बोअरवेल बसविणार आहे. जुन्या बोअरवेलसह विहिरीची दुरूस्ती करून तेथे विद्युत पंप मशिन बसविण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे

उल्हासनगर : शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पालिका नव्याने ३०० पेक्षा जास्त बोअरवेल बसविणार आहे. जुन्या बोअरवेलसह विहिरीची दुरूस्ती करून तेथे विद्युत पंप मशिन बसविण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे. यामुळे २४ तास पाणी सेवा देण्याचे स्वप्न भंगले असून भरारी पथकही कागदावरच आहे. उल्हासनगरात पाणीटंचाईच्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरल्याने नगरसेवकांसह पालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. आयुक्त मनोहर हिरे यांनी प्रभागनिहाय पालिका अधिकारी यांच्यासह नगरसेवक, नागरिकांसोबत बैठका घेवून टंचाईतून मार्ग काढण्यायचा प्रयत्न चालविका आहे. यानुसार पाणीपुरवठा सभापती ज्योती गायकवाड, विभागाचे कार्यकारी अभिंयता कलई सेलवन, बी.एस. पाटील, उपमहापौर पंचशिला पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ३०० पेक्षा जास्त बोअरवेल बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पाणीटंचाईमुळे दबंग नगरसेवक वॉलमेनला हाताशी धरून पाणी पळवित आहेत. पाणी पळवापळवी करणाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे उपशहरप्रमुख अरूण अशान यांनी केली आहे. पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी तत्कालिन आयुक्त बालाजी खतगावकर यांनी २४ तास सेवा व भरारी पथकाची संकल्पणा मांंडली होती. काही महिने ती सुरू झाली होती. मात्र त्यानंतर ही संकल्पना गायब होऊन भरारी पथकही दिसेनासे झाल्याचा आरोप होत आहे. (प्रतिनिधी)