शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
3
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
4
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
5
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
6
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
7
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
8
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
9
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
10
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
12
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
13
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
14
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
15
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
16
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
17
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
18
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
19
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
20
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध

पाणीटंचाईवर बोअरवेलचा उतारा

By admin | Updated: December 24, 2015 01:39 IST

शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पालिका नव्याने ३०० पेक्षा जास्त बोअरवेल बसविणार आहे. जुन्या बोअरवेलसह विहिरीची दुरूस्ती करून तेथे विद्युत पंप मशिन बसविण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे

उल्हासनगर : शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पालिका नव्याने ३०० पेक्षा जास्त बोअरवेल बसविणार आहे. जुन्या बोअरवेलसह विहिरीची दुरूस्ती करून तेथे विद्युत पंप मशिन बसविण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे. यामुळे २४ तास पाणी सेवा देण्याचे स्वप्न भंगले असून भरारी पथकही कागदावरच आहे. उल्हासनगरात पाणीटंचाईच्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरल्याने नगरसेवकांसह पालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. आयुक्त मनोहर हिरे यांनी प्रभागनिहाय पालिका अधिकारी यांच्यासह नगरसेवक, नागरिकांसोबत बैठका घेवून टंचाईतून मार्ग काढण्यायचा प्रयत्न चालविका आहे. यानुसार पाणीपुरवठा सभापती ज्योती गायकवाड, विभागाचे कार्यकारी अभिंयता कलई सेलवन, बी.एस. पाटील, उपमहापौर पंचशिला पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ३०० पेक्षा जास्त बोअरवेल बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पाणीटंचाईमुळे दबंग नगरसेवक वॉलमेनला हाताशी धरून पाणी पळवित आहेत. पाणी पळवापळवी करणाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे उपशहरप्रमुख अरूण अशान यांनी केली आहे. पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी तत्कालिन आयुक्त बालाजी खतगावकर यांनी २४ तास सेवा व भरारी पथकाची संकल्पणा मांंडली होती. काही महिने ती सुरू झाली होती. मात्र त्यानंतर ही संकल्पना गायब होऊन भरारी पथकही दिसेनासे झाल्याचा आरोप होत आहे. (प्रतिनिधी)