शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

बविआचा पाठिंबा उपप्रदेशाच्या पथ्यावर

By admin | Updated: October 31, 2014 23:03 IST

बहुजन विकास आघाडीने फडणवीस सरकारला पाठींबा दिल्याचे पडसाद येत्या काही वर्षात पालघर जिल्हय़ात उमटण्याची शक्यता आहे. जिल्हय़ाच्या सर्वागीण विकासासाठी बविआने हा पाठींबा देऊ केला आहे.

दीपक मोहिते - वसई
बहुजन विकास आघाडीने फडणवीस सरकारला पाठींबा दिल्याचे पडसाद येत्या काही वर्षात पालघर जिल्हय़ात उमटण्याची शक्यता आहे. जिल्हय़ाच्या सर्वागीण विकासासाठी बविआने हा पाठींबा देऊ केला आहे. पाठिंबा देताना विकासाच्या मागण्याव्यतिरिक्त मंत्रीपद किंवा अन्य लाभाची अपेक्षा न करता हा निर्णय बहुजन विकास आघाडीच्या अध्यक्षांनी घेतला आहे. यापुर्वी 15 वष्रे बहुजन विकास आघाडीने आघाडी सरकारला पाठींबा दिला आणि वसई-विरार उपप्रदेशातील विविध विकासकामे मंजूर करून घेतली होती.
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर बहुजन विकास आघाडीने रोजगार, उद्योगधंदे वाढ, पाणीपुरवठय़ाच्या अतिरीक्त योजना, अखंडीत वीजपुरवठा, विविध वित्तीय संस्थांकडून विकासकामासाठी अर्थपुरवठा, दळणवळण आणि अन्य नागरीसुविधा इ. प्रश्न मार्गी लावण्याकरीता आपला पाठिंबा फडणवीस सरकारला देऊ केला आहे. याप्रश्नी फडणवीस सरकारनेही सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे येणा:या काळात या उपप्रदेशाच्या विकासकामांना वेग येण्याची शक्यता आहे. राज्यशासनाला सादर केलेल्या मागण्यांमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे कार्यक्षेत्र डहाणूर्पयत वाढवणो या महत्वाच्या मागणीचा समावेश आहे. प्राधिकरणाचे क्षेत्र डहाणूर्पयत वाढल्यास आदिवासीबहुल असलेल्या या संपूर्ण परिसराची विकासकामे झपाटय़ाने मार्गी लागू शकतील.
बहुजन विकास आघाडीच्या वरिष्ठ पदाधिका:यांचे भाजपातील राज्य व केंद्रीय स्तरावरील वरीष्ठ नेत्यांवरील असलेले संबंध लक्षात घेता या पाठींब्याच्या जोरावर बहुजन विकास आघाडी विकासकामासाठी मोठय़ा प्रमाणात आर्थिक निधी मिळवेल अशी अपेक्षा आहे. 
 
2क् वर्षापुर्वी वसई-विरार उपप्रदेशातील पाणीटंचाई लक्षात घेऊन राज्यशासनाने सूर्या प्रकल्पाअंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली. या योजनेस अर्थपुरवठा करणा:या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने कर्जाच्या परतफेडीवरून अर्थसहाय्य रोखून धरले होते. प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे या योजनेचे काम ठप्प होऊन वसई-विरार उपप्रदेशात मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्याच सुमारास आघाडी सरकार अल्पमतात आले होते. सरकार कोसळण्याच्या परिस्थितीत असताना आ. हितेंद्र ठाकूर यांनी वसई-विरारच्या पाणीपुरवठा योजनेला 268 कोटी रू. चा आर्थिक निधी दिल्यास माझे 1 मत तुम्हाला मिळेल अन्यथा मी ही पाठींबा काढून घेईन असे तत्कालीन मुख्यमंत्री 
कै. विलासराव देशमुख यांना स्पष्ट केले होते. त्यांच्या या इशा:यानंतर या योजनेला त्वरीत अर्थसहाय्य मिळाले आणि ही योजना 2क्क्क् मध्ये कार्यान्वित झाली. त्यानंतर सुमारे 14 वष्रे बहुजन विकास आघाडीने आघाडी सरकारला पाठिंबा दिला.