शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
4
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
5
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
6
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
7
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
8
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
9
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
10
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
11
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
12
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
13
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
14
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
15
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
16
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
17
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
18
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
19
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
20
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले

बविआचा पाठिंबा उपप्रदेशाच्या पथ्यावर

By admin | Updated: October 31, 2014 23:03 IST

बहुजन विकास आघाडीने फडणवीस सरकारला पाठींबा दिल्याचे पडसाद येत्या काही वर्षात पालघर जिल्हय़ात उमटण्याची शक्यता आहे. जिल्हय़ाच्या सर्वागीण विकासासाठी बविआने हा पाठींबा देऊ केला आहे.

दीपक मोहिते - वसई
बहुजन विकास आघाडीने फडणवीस सरकारला पाठींबा दिल्याचे पडसाद येत्या काही वर्षात पालघर जिल्हय़ात उमटण्याची शक्यता आहे. जिल्हय़ाच्या सर्वागीण विकासासाठी बविआने हा पाठींबा देऊ केला आहे. पाठिंबा देताना विकासाच्या मागण्याव्यतिरिक्त मंत्रीपद किंवा अन्य लाभाची अपेक्षा न करता हा निर्णय बहुजन विकास आघाडीच्या अध्यक्षांनी घेतला आहे. यापुर्वी 15 वष्रे बहुजन विकास आघाडीने आघाडी सरकारला पाठींबा दिला आणि वसई-विरार उपप्रदेशातील विविध विकासकामे मंजूर करून घेतली होती.
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर बहुजन विकास आघाडीने रोजगार, उद्योगधंदे वाढ, पाणीपुरवठय़ाच्या अतिरीक्त योजना, अखंडीत वीजपुरवठा, विविध वित्तीय संस्थांकडून विकासकामासाठी अर्थपुरवठा, दळणवळण आणि अन्य नागरीसुविधा इ. प्रश्न मार्गी लावण्याकरीता आपला पाठिंबा फडणवीस सरकारला देऊ केला आहे. याप्रश्नी फडणवीस सरकारनेही सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे येणा:या काळात या उपप्रदेशाच्या विकासकामांना वेग येण्याची शक्यता आहे. राज्यशासनाला सादर केलेल्या मागण्यांमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे कार्यक्षेत्र डहाणूर्पयत वाढवणो या महत्वाच्या मागणीचा समावेश आहे. प्राधिकरणाचे क्षेत्र डहाणूर्पयत वाढल्यास आदिवासीबहुल असलेल्या या संपूर्ण परिसराची विकासकामे झपाटय़ाने मार्गी लागू शकतील.
बहुजन विकास आघाडीच्या वरिष्ठ पदाधिका:यांचे भाजपातील राज्य व केंद्रीय स्तरावरील वरीष्ठ नेत्यांवरील असलेले संबंध लक्षात घेता या पाठींब्याच्या जोरावर बहुजन विकास आघाडी विकासकामासाठी मोठय़ा प्रमाणात आर्थिक निधी मिळवेल अशी अपेक्षा आहे. 
 
2क् वर्षापुर्वी वसई-विरार उपप्रदेशातील पाणीटंचाई लक्षात घेऊन राज्यशासनाने सूर्या प्रकल्पाअंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली. या योजनेस अर्थपुरवठा करणा:या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने कर्जाच्या परतफेडीवरून अर्थसहाय्य रोखून धरले होते. प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे या योजनेचे काम ठप्प होऊन वसई-विरार उपप्रदेशात मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्याच सुमारास आघाडी सरकार अल्पमतात आले होते. सरकार कोसळण्याच्या परिस्थितीत असताना आ. हितेंद्र ठाकूर यांनी वसई-विरारच्या पाणीपुरवठा योजनेला 268 कोटी रू. चा आर्थिक निधी दिल्यास माझे 1 मत तुम्हाला मिळेल अन्यथा मी ही पाठींबा काढून घेईन असे तत्कालीन मुख्यमंत्री 
कै. विलासराव देशमुख यांना स्पष्ट केले होते. त्यांच्या या इशा:यानंतर या योजनेला त्वरीत अर्थसहाय्य मिळाले आणि ही योजना 2क्क्क् मध्ये कार्यान्वित झाली. त्यानंतर सुमारे 14 वष्रे बहुजन विकास आघाडीने आघाडी सरकारला पाठिंबा दिला.