शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आरटीओकडील जप्तीतल्या रिक्षांचा लिलाव

By admin | Updated: July 2, 2017 06:26 IST

विविध कारणांनी आरटीओने जप्त केलेल्या रिक्षांचा लिलाव केला जाणार आहे. आरटीओच्या जप्तीत असलेल्या या रिक्षा अनेक वर्षांपासून

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : विविध कारणांनी आरटीओने जप्त केलेल्या रिक्षांचा लिलाव केला जाणार आहे. आरटीओच्या जप्तीत असलेल्या या रिक्षा अनेक वर्षांपासून पडून असल्यामुळे, त्या जीर्ण स्थितीत आहेत. यामुळे जागा अडवली जात असल्याने त्या लिलावात काढण्याचा निर्णय आरटीतर्फे घेतला आहे.जप्त केलेल्या वाहनांची साठवणूक करण्यासाठी शहरात पोलीस व आरटीओ यांना जागेची कमतरता भासत आहे. याच समस्येने सध्या आरटीओ अधिकारी ग्रासले आहेत. वाहन परवाना चाचणीसाठी असलेल्या मैदानाच्याच काही भागात विविध कारणांनी जप्त केलेल्या वाहनांची साठवणूक करावी लागत आहे. मागील काही वर्षांत जप्त केलेली अनेक वाहने त्या ठिकाणी पडून आहेत. त्यामध्ये ३९ रिक्षांचा समावेश आहे. यामुळे जागेची अडवणूक होऊन चाचणीचे मैदान विद्रूप झाले आहे. शिवाय वर्षानुवर्षे पडून असलेली वाहने जीर्ण झाल्याने नादुरुस्त स्थितीत आहेत. यामुळे वाहनांचे नुकसान होत असून त्याचे मूल्य कमी होत चालले आहे; परंतु जप्तीत असलेल्या वाहनांच्या मालकांनी अद्यापही ती ताब्यात घेण्यासाठी आरटीओकडे पाठपुरावा केलेला नाही. त्यामुळे ही वाहने लिलावात काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आरटीओ अधिकारी संजय डोळे यांनी कळवले आहे. त्याकरिता जिल्हा दंडाधिकारी यांची रीतसर परवानगी घेतली जाणार आहे. त्यापूर्वी संबंधितांनी दहा दिवसांत आरटीओकडे योग्य कागदपत्रांची पूर्तता करून त्यांचे वाहन ताब्यात घेण्याचे आवाहन आरटीओतर्फे करण्यात आले आहे.