शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

एपीएमसीत हापूसच्या ४० हजार पेट्यांची आवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 02:21 IST

४० हजारांपेक्षा जास्त हापूसच्या पेट्यांची आवक झाली. रमजान सुरू झाल्यामुळे कलिंगड व टरबूजचीही मागणी वाढली आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये शनिवारी ३९७ ट्रक आणि टेम्पो येत त्यातून तब्बल ४० हजारांपेक्षा जास्त हापूसच्या पेट्यांची आवक झाली. रमजान सुरू झाल्यामुळे कलिंगड व टरबूजचीही मागणी वाढली आहे.बाजार समितीमधील पाचही मार्केटमध्ये व्यवहार सुरळीत सुरू आहेत. शनिवारी सर्व मार्केटमध्ये एकूण ११३० ट्रक आणि टेम्पोंमधून कृषिमाल विक्रीसाठी आला. अक्षय्यतृतीया असल्याने ग्राहकांकडून आंब्याला मागणी वाढली आहे. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तब्बल ४० हजारांपेक्षा जास्त पेट्या भरून आंबा विक्रीसाठी आला आहे. घाऊक बाजारात हापूस आंबा २५० ते ८०० रुपये डझन दराने तर किरकोळ बाजारात आंबा ३५० ते ९०० रुपये दराने विकला जात आहे. दक्षिणेकडील राज्यातूनही आंबा विक्रीसाठी येत आहे.रमजान सुरू झाल्यामुळे कलिंगड आणि टरबूजलाही पसंती असून शनिवारी ५० ट्रक कलिंगड मार्केटमध्ये आले. कलिंगड व टरबूजसाठी एसटी महामंडळाच्या भूखंडावर तात्पुरते मार्केट सुरू करण्यात आले आहे.>आंबा पिकविण्यासाठीची औषधे ताब्यातफळ मार्केटमध्ये आंबा पिकविण्यासाठी त्यावर स्प्रेद्वारे इथेल टाकले जाते. शुक्रवारी सायंकाळी हे स्प्रे जप्त करण्यात आले होते. शनिवारी अन्न आणि औषध प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी मार्केटला भेट दिली. मात्र काहीही आक्षेपार्ह नसल्याचे लक्षात आल्यामुळे सर्व साहित्य पुन्हा व्यापाऱ्यांना देण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या