शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

ONGC तेलगळती विरोधात स्थानिक संतप्त; नागरिक, शेतकरी, मच्छीमारांचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 20:41 IST

घोषणाबाजी निषेध, निदर्शने 

मधुकर ठाकूर 

उरण : ओएनजीसी प्रकल्पातून झालेल्या तेल गळतीमुळे शेतीचे आणि मच्छिमारांचे नुकसान झाले असून या संदर्भात ओएनजीसी आणि तहसील प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त झालेल्या शेतकरी आणि मच्छिमारांनी मंगळवारी ओएनजीसी प्रकल्प प्रवेशद्वार आणि उरण तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी गुरुवारी बैठकीचे आश्वासन देण्यात आले आहे. 

शुक्रवारी झालेल्या तेलगळतीमुळे येथील शेतपीक ,मासेमारी व्यवसायही बाधीत झाला आहे. या बाधीत शेतकरी आणि मच्छिमारांना नुकसानभरपाई देण्यात स्थानिक प्रशासन व ओएनजीसी व्यवस्थापन  टाळाटाळ करीत आहे.उलट किरकोळ तेल गळतीमुळे मच्छीमार, भातशेतीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम झाला नसल्याचा दावा ओएनजीसीने प्रशासनाने जाहीररीत्या केला आहे.यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिक, शेतकऱ्यांनी उरण येथील ओएनजीसीच्या प्रवेशद्वारावरच मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात ओएनजीसी प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने करून घोषणाबाजी करण्यात आली.याप्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते काका पाटील,उरण पंचायत समितीचे माजी सभापती सागर कडू, वैभव कडू, जनार्दन थळी, आप्पा कडू, सिताराम घरत, महेंद्र ठाकुर , किसन घरत आदी मान्यवरांसह परिसरातील शेकडो शेतकरी, नागरिक सहभागी झाले होते.

टॅग्स :uran-acउरणNavi Mumbaiनवी मुंबई