शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

युतीच्या कार्यकर्त्यांत सरकारविषयी नाराजी

By admin | Updated: May 1, 2016 02:39 IST

भाजपा सरकारला एक वर्ष होवून गेल्यानंतरही कार्यकर्त्यांना अजून चांगले दिवस आलेले नाहीत. एसईओची नियुक्ती करण्यासाठी ८ महिन्यांपूर्वीच अर्ज भरुन घेतले आहेत.

नवी मुंबई : शिवसेना - भाजपा सरकारला एक वर्ष होवून गेल्यानंतरही कार्यकर्त्यांना अजून चांगले दिवस आलेले नाहीत. एसईओची नियुक्ती करण्यासाठी ८ महिन्यांपूर्वीच अर्ज भरुन घेतले आहेत. परंतू अद्याप एकही नियुक्ती केली नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.महाराष्ट्रात शिवसेना व भाजपाचे सरकार सत्तेवर येताच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. नवी मुंबईमधील अनेक मोठ्या पदाधिकाऱ्यांना सिडको संचालकासह विविध महामंडळावर वर्णी लागण्याची स्वप्न पडू लागली होती. शाखाप्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांना किमान एसईओ म्हणून नियुक्ती व्हावी असे वाटू लागले होते. ठाणे व इतर ठिकाणी तत्काळ नियुक्त्या करण्यात आल्या. परंतू नवी मुंबईमधील नियुक्त्या अद्याप झालेल्या नाहीत.केंद्र व राज्यात सत्ता आली तरी शिवसेना कार्यकर्त्यांना अद्याप त्याचा काहीच लाभ झालेला नाही. नागरिकांचे कोणतेच प्रश्न सोडविता येत नाहीत. यामुळे कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. युतीपेक्षा आघाडी सरकारच चांगले होते अशा प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत.