शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

ऐरोलीमधील टी भारत बिजली जंक्शन अंडरपास रस्ता दोन दिवस वाहतुकीसाठी राहणार बंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 14:52 IST

ऐरोलीतील टी भारत बिजली जंक्शन अंडरपास आज रात्रीपासून दोन दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. वाहतूक सुरळीत होऊपर्यंत वाहनधारकांना पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत.

ऐरोलीतील टी भारत बिजली जंक्शन अंडरपास आज (१५ एप्रिल २०२५) रात्रीपासून दोन दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. ऐरोली-मुलुंड खाडी ब्रिज येथील अग्निशमन दलाच्या इमारतीजवळ प्रबुद्ध चौकात रोड ओव्हर ब्रिजच्या उद्घाटन केले जाणार असल्याने हा ब्रिज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सलग दोन रात्री सर्व प्रकारची वाहने तात्पुरती बंद असून त्यानुसार वाहतुकीत बदलही करण्यात येणार आहेत. 

रबाळे वाहतूक विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, टी भारत बिजली जंक्शन अंडरपास १५ एप्रिल रोजी रात्री १०.०० वा. ते १६ एप्रिल रोजी सकाळी ०७.०० वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १६ एप्रिल रोजी १०.०० वाजता हा रस्ता पुन्हा बंद केला जाईल आणि १७ एप्रिलला सकाळी ०७.०० वाजता वाहतुकीसाठी सुरू होईल. मोटार वाहन कायद्यातील तरतुदी आणि महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाच्या अधिसूचनेनुसार नवी मुंबईचे पोलिस उपायुक्त (वाहतूक) तिरुपती काकडे यांना देण्यात आलेल्या अधिकारानुसार हा आदेश लागू करण्यात आला. इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड द्वारे चालवल्या जाणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त सर्व वाहनांना हे निर्बंध लागू आहेत. 

'हे' आहेत पर्यायी मार्ग- बेलापूर-ठाणे रोडवरून भारत बिजली सिग्नलमार्गे ऐरोली सेक्टर १ ते ५ कडे जाणाऱ्या वाहनांनी  ऐरोली स्टेशन अंडरपासवर डावीकडे वळावे.- भारत बिजली येथून सेक्टर १ ते ५ मध्ये येणाऱ्या वाहनांनी टी-पॉइंटने पुढे जावे आणि खेडेकर चौकात उजवीकडे वळून पुढे जावे.