शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

...ती भेट ठरली अखेरची, मित्राच्या भेटीला आलेल्या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू, मित्रावर अपघाताचा गुन्हा

By सूर्यकांत वाघमारे | Updated: October 19, 2022 18:07 IST

Accident News: मित्राच्या भेटीसाठी आलेल्या तरुणाचा परत मुंबईला जात असताना अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तीन दिवसाच्या उपचारानंतर त्याने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

नवी मुंबई - मित्राच्या भेटीसाठी आलेल्या तरुणाचा परत मुंबईला जात असताना अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तीन दिवसाच्या उपचारानंतर त्याने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. याप्रकरणी दुचाकी चालवणाऱ्या मित्रावर अपघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमेश चिंदरकर (३१) असे अपघातामध्ये मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तो परेलच्या राहणारा असून १० ऑक्टोबरला दिवा येथे राहणाऱ्या सागर ओटवकर या मित्राला भेटण्यासाठी आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो सागर याच्या मोटारसायकलवरून मुंबईच्या दिशेने येत होता. त्यांची मोटरसायकल वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली असता मोटारसायकलची एनएमएमटीला धडक बसली. यामध्ये दोघेही जखमी झाले असता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान उमेश याची प्रकृती चिंताजनक होती. अखेर १७ तारखेला सकाळी उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेच्या अनुशंघाने वाशी पोलिसांनी अधिक तपास केला असता, मोटरसायकल चालकाच्या चुकीने अपघात घडल्याचे समोर आले. त्यानुसार उमेशचा मित्र सागर याच्यावर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

टॅग्स :AccidentअपघातNavi Mumbaiनवी मुंबई