शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; २० निरीक्षकांसह १७ सहायक निरीक्षकांच्या बदल्या 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: January 31, 2024 11:33 IST

अनेकांना धक्का

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईपोलिस आयुक्ताक्यातील निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्या मोठ्या संख्येने बदल्या करण्यात आल्या आहेत. मंगळवारी रात्री हे बदली आदेश काढण्यात आले आहेत. त्यामध्ये 20 पोलिस निरीक्षक, 17 सहायक निरीक्षक व 20 उपनिरीक्षकांचा समावेश आहे.

निवडणुकीच्या अनुशंघाने पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची शक्यता मागील काही दिवसांपासून वर्तवली जात होती. त्यासाठी आयुक्तालयात अधिकाऱ्यांच्या बैठकांचे देखील सत्र सुरु होते. तर काहींनी बदली थांबवण्यासाठी देखील प्रयत्न चालवल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर मंगळवारी रात्री चर्चांना पूर्णविराम लावत पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी बदली आदेश काढले. त्यामध्ये पोलिस निरीक्षक संजीव धुमाळ, शशिकांत चांदेकर, प्रमोद तोरडमल, राजेंद्र कोते, भागुजी औटी, दिलीप गुजर, रमेश जाधव, अशोक गायकवाड, संजय चव्हाण, मधुकर भटे, राजेंद्र कदम, सतीश कदम, औदुंबर पाटील, विजय पन्हाळे, प्रमोद भोसले, अजय भोसले, पराग सोनावणे, अतुल आहेर, हनिफ मुलानी, वैशाली गलांडे यांचा समावेश आहे. त्यात सर्वाधिक प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक आहेत. त्याशिवाय 17 सहायक पोलिस निरीक्षक व 20 पोलिस उपनिरीक्षक यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत.

मागील काही वर्षात पहिल्यांदाच मोठ्या संख्येने एकाच वेळी मोठ्या संख्येने बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या अनुशंघाने केल्या जाणाऱ्या बदल्यांमध्ये काहींना धक्का दिल्याची देखील चर्चा सुरु आहे. पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पदभार घेतल्यानंतर शहरात अवैध धंद्यांना थारा न देण्याची ताकीद अधिकाऱ्यांना केली होती. मात्र काही निरीक्षक वरिष्ठांच्या चौकडीच्या धोरणाला धरून स्थानिक पातळीवर अवैध धंद्यांना सूट देत होते. यामुळे आयुक्तांच्या धोरणालाही खीळ बसत होती.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस