शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
4
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
5
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
6
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
7
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
8
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
9
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
10
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
11
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
12
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
13
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
14
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
15
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
16
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
17
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
18
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
19
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
20
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी

रिक्षामध्ये राहिलेले ५० हजार रुपये दिले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 01:30 IST

घणसोलीतील चालकाचा प्रामाणिकपणा

नवी मुंबई : घणसोलीमध्ये एका प्रवाशाची ५० हजार रुपयांची बॅग रिक्षामध्ये विसरली. रिक्षा चालक अनिल म्हात्रे यांनी ती प्रामाणिकपणे प्रवशाला परत दिली असून, या प्रामाणिकपणाविषयी म्हात्रे यांचे शहरवासीयांनी कौतुक केले आहे.

रिक्षाचालक अनिल बाबुलनाथ म्हात्रे गुरूवारी सकाळी घणसोली सेक्टर १६ येथून प्रवाशाला घेवून रेल्वे स्टेशनकडे गेले. म्हात्रे यांनी एका चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी रिक्षा उभी केली असता अचानक त्यांची नजर रिक्षाच्या मागील सीटवर असलेल्या पिशवीकडे गेले. त्यांनी चहा पिण्याचे टाळून थेट घणसोली स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांच्याशी संपर्क साधून याविषयी माहिती दिली. प्रवाशाचा शोध घेवून ५० हजार रूपयांची रोखड परत केली आहे. सहा मिहन्याच्या कालावधीत घणसोली येथील रिक्षाचालकाकडून तीन लोकांच्या रिक्षात विसरलेल्या वस्तू, दागिने तसेच रोकड प्रामाणकिपणे केले आहेत. गेल्या मिहन्यात रामदास मढवी या रिक्षाचालकाला एक महागडया किमतीचा मोबाईल सापडला होता. तो महिला प्रवाशाला परत करण्यात आला.प्रवाशांनी आपल्या साहित्यावर लक्ष ठेवले पाहिजे इतक्या मौल्यवान वस्तू किंवा रोकड वाहनात विसरू नये असे आवाहन रिक्षा चालक अनिल म्हात्रे यांनी केले आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईThiefचोरauto rickshawऑटो रिक्षा