शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत ३४ लाखांची वीजचोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 05:45 IST

महावितरणच्या पनवेल उपविभागीय कार्यालयाने वीजचोरीच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे.

कळंबोली : महावितरणच्या पनवेल उपविभागीय कार्यालयाने वीजचोरीच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत मागील चार महिन्यांत १३० ग्राहकांवर कारवाई करण्यात आली असून, ३३ लाख ८६ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. एप्रिल ते जुलै २०१८ या चार महिन्यांत तीन लाख सात हजार युनिटची चोरी उघडकीस आल्याचे महावितरणचे कार्यकारी अभियंता माणिक राठोड यांनी दिली.महावितरणच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून आलेल्या अहवालानुसार भिंगारी, तळोजा, नेरा, वावंजे, पारगाव आदी परिसरात महावितरणच्या वीजगळतीत वाढ झाली होती. त्यामुळे महावितरणची यंत्रणा या परिसरातील संशयित ग्राहकांवर नजर ठेवून होती. वीजचोरी करताना संबंधित ग्राहक, वीज मीटरशी छेडछाड करणे, डायरेक्ट वीज घेणे, अशा पद्धतींचा वापर केला जात होता; पण महावितरणच्या अत्याधुनिक यंत्रणेमुळे या चोऱ्या पकडल्या जात आहेत.पनवेल विभागाच्या भिंगारी या उपविभागातील तळोजा यागावामध्ये मोठ्या प्रमाणात वीजचोरी केली जात होती. यामध्ये या गावातील गर्भश्रीमंत ग्राहकांचा प्रामुख्याने समावेश होता.>वीजचोरी सापडल्यास ग्राहकांना दंडासह रक्कम भरावी लागते. तसेच वीजचोरीच्या स्वरूपानुसार ग्राहकांवर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात येतो. याचबरोबर वीजचोरी करताना अपघात घडून जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे ग्राहकांनी वीजचोरी करू नये. या पुढेही वीजचोरी विरोधातील मोहीम अशीच सुरू राहील.- पुष्पा चव्हाण, मुख्य अभियंता, भांडुप परिमंडळ, महावितरण