शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

२७ गावांची नगरपालिका होणारच - मुख्यमंत्री

By admin | Updated: September 22, 2015 03:39 IST

त्या २७ गावांतील त्या ४९९ कर्मचाऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. सर्वांची नोकरी शाबूत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना दिली.

चिकणघर : त्या २७ गावांतील त्या ४९९ कर्मचाऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. सर्वांची नोकरी शाबूत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना दिली. सर्वपक्षीय संरक्षण समिती आणि या कर्मचाऱ्यांनी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्या वेळी फडणवीसांनी कर्मचाऱ्यांना नोकरीबाबत आश्वस्त केले. आपल्या भाषणात त्यांनी गावांचा घाईघाईने मनपात समावेश केल्याचे मान्य करून जेव्हा खरी हकीगत लक्षात आली, तेव्हा या गावांवर अन्याय झाल्याचे लक्षात आल्याने ती वगळल्याबाबत हालचाली केल्या. मात्र, यावर निवडणूक आयोगाने हरकत घेतली असली तरी शासनाचा निर्णय योग्य असून न्यायालयात आमची बाजूू २२ तारखेला मांडली जाईल. २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचा पुनरुच्चार या वेळी मुख्यमंत्र्यांनी केला.कर्मचाऱ्यांचा पगार देण्याची जबाबदारी केडीएमसीची आहे. याबाबत, आयुक्त ई. रवींद्रन यांच्याशी बोलणार असल्याचे ते म्हणाले. १०८९ कोटींचा निधी हा २७ गावांसाठी असल्याचे सांगून त्यांची नगरपालिका होणारच, असा विश्वास बाळगावा, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली.