शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

जिल्ह्यातील १६ लाख मजुरांना वर्षभर रोजगार

By admin | Updated: October 5, 2015 00:15 IST

पावसाअभावी जिल्ह्यात काही प्रमाणात दुष्काळस्थिती निर्माण झाली आहे. शेतांमध्ये काम नसल्यामुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील गावपाड्यांत राहणाऱ्या मजुरांच्या हाताला वर्षभर

सुरेश लोखंडे,ठाणेपावसाअभावी जिल्ह्यात काही प्रमाणात दुष्काळस्थिती निर्माण झाली आहे. शेतांमध्ये काम नसल्यामुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील गावपाड्यांत राहणाऱ्या मजुरांच्या हाताला वर्षभर काम देण्यासाठी ग्रामपंचायती, शासकीय यंत्रणांनी नरेगाच्या माध्यमातून सुमारे पाच हजार ८९० शेल्फची कामे उपलब्ध केली आहेत. त्याद्वारे १६ लाख सात हजार ७५५ मजुरांच्या हातांना काम मिळणार आहे. दुष्काळात मजुरांच्या हातांना नरेगाद्वारे कामे उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींसह शासकीय यंत्रणांनी गावपाड्यांमध्ये विविध स्वरूपांची कामे हाती घेतली आहेत. यामध्ये ग्रामपंचायतींनी तीन हजार ९९७ कामे काढून त्याद्वारे आठ लाख नऊ हजार ५०६ मजुरांना काम दिले जाणार आहे. याप्रमाणेच इतर यंत्रणांनी एक हजार ८९३ कामे उपलब्ध करून त्याद्वारे सात लाख ९८ हजार २४९ मजुरांना रोजगार देण्यात येणार आहे. आदिवासी, दुर्गम भागातील मजुरांची उपासमार होऊ नये, यासाठी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे विविध कामे काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. यानुसार, अकुशल कामगारांसाठी पाच हजार ८९० कामे शेल्फवर काढली आहेत. त्यावर कमीतकमी १६ लाख सात हजार ७५५ मजुरांना कामे करता येणार आहेत. यासाठी १८१ रुपये मजुरी निश्चित केली आहे. या आधी एप्रिल महिन्यापर्यंत या नरेगाच्या मजुरांना केवळ १६५ रुपये मजुरी मिळत असे. त्यात आता वाढ झाली आहे.