शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

आत्तापर्यंतचे १४ मराठा मुख्यमंत्री त्या-त्या पक्षाचे चमचे - महादेव जानकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 04:55 IST

महाराष्ट्रात आतापर्यंत १४ मराठा मुख्यमंत्री झाले आहेत. मात्र, त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात काहीही कार्यवाही केली नाही.

पनवेल : महाराष्ट्रात आतापर्यंत १४ मराठा मुख्यमंत्री झाले आहेत. मात्र, त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात काहीही कार्यवाही केली नाही. कारण ते त्या त्या पक्षाचे मालक नव्हते; तर चमचे होते, अशी टीका राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी केली आहे. नवीन पनवेल येथे राजपूत समाजातर्फे आयोजित महामोर्चात ते बोलत होते.राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केल्यानंतर मी सर्वप्रथम समाजाला एकत्र केले. राजकारणाशिवाय समाजाची सुधारणा होणार नाही, असे सांगत धनगर समाजाला आरक्षण मिळणारच. त्याचबरोबर राजपूत समाजालाही न्याय दिला जाईल, अशी ग्वाही जानकार यांनी या वेळी दिली. या कार्यक्रमाला १२ जिल्ह्यांतून राजपूत समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.संघटन वाढीसाठी प्रयत्न करा, दबाव तयार करा. तरच कुठलाही पक्ष तुमच्याकडे भीक मागत येईल. शिवाजी पार्क येथे पाच लाख राजपुतांचा मेळावा आयोजित करून तुमची ताकद दाखवून द्या, असा सल्ला जानकर यांनी दिला. ‘पद्मावत’ सिनेमादरम्यान राजपुतांवर दाखल झालेले खटले मागे घेण्याविषयी लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वच्छ चारित्र्याचे व सर्व घटकांना न्याय देणारे असल्याचे गौरवोद्गार जानकर यांनी काढले.

टॅग्स :Mahadev Jankarमहादेव जानकर