शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

हापूस विक्रीसाठी ११० पेट्या उपलब्ध

By admin | Updated: February 7, 2017 05:25 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची नियमित आवक सुरू झाली आहे. सोमवारी तब्बल ११० पेट्या आंबा विक्रीसाठी आला आहे

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची नियमित आवक सुरू झाली आहे. सोमवारी तब्बल ११० पेट्या आंबा विक्रीसाठी आला आहे. कोकण, केरळ व कर्नाटकमधून आवक सुरू झाली आहे. फळांच्या राजाची देशातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. मार्केटमध्ये फेब्रुवारीच्या सुरवातीला होणाऱ्या आवकवरून पूर्ण हंगामाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. सुरवातीला कोणत्या विभागातून आंबा विक्रीला येणार याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले असते. या हंगामामध्ये ७ डिसेंबरलाच देवगड तालुक्यामधील कुणकेश्वर येथील प्रगतशील शेतकरी अरविंद वाळके यांना मुहूर्ताची पेटी पाठविली होती. तेव्हापासून काही प्रमाणात आंबा विक्रीला येत होता. ६ फेब्रुवारीला पहिल्यांदा ११० पेटी आंबा विक्रीला आला आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरीमधून हापूस व कर्नाटकसह केरळमधून हापूस, लालबाग, बदामी, तोतापुरी, गोळा हे आंबे विक्रीसाठी येत आहेत. ५ ते ७ डझनची पेटी ४ ते ७ हजार रुपये दराने विकली जात आहे. यावर्षी कोकणामध्ये आंबा पीक चांगले आले आहे. मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा दरामध्ये आंबा उपलब्ध होईल, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)