शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

आपला आयुर्विमा झाला ६१ वर्षांचा,  देशातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 02:31 IST

‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ हे घोषवाक्य असणा-या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने (एलआयसी) १ सप्टेंबर रोजी ६१ वर्षे पूर्ण केली असून, या काळात इन्शुरन्स व्यवसायामध्ये अनेक महत्त्वाचे टप्पे पार केले आहेत.

मुंबई : ‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ हे घोषवाक्य असणा-या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने (एलआयसी) १ सप्टेंबर रोजी ६१ वर्षे पूर्ण केली असून, या काळात इन्शुरन्स व्यवसायामध्ये अनेक महत्त्वाचे टप्पे पार केले आहेत. त्यामुळे उदारीकरणानंतर अनेक कंपन्या या क्षेत्रात आल्या असल्या तरी लोकांचा इन्शुरन्स म्हणताच आठवण होते एलआयसीची. एवढेच नव्हे, तर आता इतक्या इन्शुरन्स कंपन्यांचे पर्याय लोकांसमोर असले तरी एलआयसी हीच लोकांची पहिली पसंती असते.एलआयसीने २०१६-१७ च्या पहिल्या तिमाहीमध्ये आधारस्तंभ, आधारशिला, जीवन उमंग आणि प्रधानमंत्री व्यय वंदना या योजना आणल्या असून, आतापर्यंतच्या त्यांच्या योजनांची संख्या २३ आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आणि पेन्शन, आजार यासाठीच्याही एलआयसीच्या योजना अतिशय लोकप्रिय आहेत.त्यामुळे १९५६ साली अवघ्या ५ कोटी भांडवलावर उभ्या राहिलेल्या एलआयसीची मालमत्ता २५ लाख कोटी रुपयांची असून, त्यात उतरविलेल्या आयुर्विम्याची रक्कम २३ लाख २३ हजार ८०२ कोटी रुपये इतकी आहे. एलआयसीने २0१६-१७ या वर्षात २१५.५८ लाख क्लेम सेटल केले. त्यातील रक्कमच मुळी १ लाख १२ हजार ७०० कोटी रुपये आहे. आता पैशांचा भरणा करण्यासाठी एलआयसीचे अ‍ॅपही आले आहे. डेबिट व क्रेडिट कार्डाच्या आधारे त्यामुळे भरणा शक्य झाले आहे.१४ देशांमध्ये एलआयसीएलआयसीने आता संबंधित देशातील कंपन्यांच्या भागीदारीतून १४ देशांत पाय रोवले आहेत. नेपाळ, श्रीलंका, सिंगापूर, बांगलादेश, बहारीन, मॉरिशस, कतार, कुवेत, ओमान, फिजी आदी ठिकाणी आज एलआयसी आहे. आतापर्यंत या कंपनीने अनेक पुरस्कार व पारितोषिकेही मिळवली आहेत.