शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

योगी मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार, तरुण नेत्यांना स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 04:41 IST

भाजपने उत्तर प्रदेशात मिळविलेल्या घवघवीत यशानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या मंत्रिमंडळात बदल करावे लागणार आहेत.

लखनऊ : भाजपने उत्तर प्रदेशात मिळविलेल्या घवघवीत यशानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या मंत्रिमंडळात बदल करावे लागणार आहेत. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तारही केला जाणार आहे. यात तरुण नेत्यांना सामावून घेतले जाईल, असे समजते.त्यांच्या मंत्रिमंडळातील तीन सहकारी लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे त्या तीन जागा रिक्त होणार आहे. सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे (एसबीएसपी) नेते आणि मंत्री ओ.पी. राजभर यांनी भाजपविरुद्ध बंड केल्याने योगी यांनी त्यांना निलंबित केले होते. त्यामुळे तेही पद रिकामे आहे.समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष यांची आघाडी असूनही लोकसभेसाठी पक्षाच्या ६२ जागा निवडून आल्याने भाजप राज्यातील काही महत्त्वाच्या नेत्यांना त्यांच्या परिश्रमाचे फळ देऊ पाहत आहे. योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळात प्रथमच बदल होणार आहेत. आदित्यनाथ यांनी एका मुलाखतीत सांगितले की,राज्य मंत्रिमंडळात लवकरचफेरबदल केले जातील. राज्याच्या हितासाठी सर्व ते आम्हीकरू. (वृत्तसंस्था)

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथ