शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

काश्मीर खोºयात यावर्षी दगडफेक ९० टक्के घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 22:49 IST

काश्मीर खोºयात यावर्षी दगडफेकीच्या घटनांत गेल्या वर्षीच्या तुलनेत ९० टक्के घट झाल्याची माहिती जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी दिली.

जम्मू : काश्मीर खोºयात यावर्षी दगडफेकीच्या घटनांत गेल्या वर्षीच्या तुलनेत ९० टक्के घट झाल्याची माहिती जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी दिली. ते येथे सोमवारी वृत्तसंस्थेशी बोलत होते. परिस्थितीत झालेल्या या सुधारणेचे श्रेय त्यांनी काश्मीरमधील जनतेला दिले. राष्ट्रीय तपासणी यंत्रणेने (एनआयए) घातलेल्या छाप्यांनाच केवळ या सुधारलेल्या परिस्थितीचे श्रेय देता येणार नाही, तर नोटाबंदी आणि वरिष्ठ अतिरेकी कमांडर्सवर केलेली कारवाई, अशी अनेक कारणेही त्यामागे आहेत, असे ते म्हणाले. गेल्या वर्षी दिवसभरात दगडफेकीचे ४०-५० प्रकार सहज घडायचे, असे सांगून ते म्हणाले, दिवसभरात दगडफेकीचा एकही प्रकार घडला नाही असे किती तरी आठवडे आहेत. गेल्या वर्षी मात्र दिवसभरात ४०-५० प्रकार घडायचे. लोकांच्या विचारात खूप मोठा बदल घडला आहे. काश्मीर खोºयातील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीत खूप मोठा बदल घडला आहे व तो विशेषत: राज्यात राहणाºयांना जाणवेल, असे ते म्हणाले. गेल्या वर्षी शुक्रवारी दगडफेकीचे ४०-५० प्रकार घडायचे व यावर्षी एकही घडला नाही. खोºयात झालेला हाच मोठा बदल आहे. एखाद्या उपायाने हा बदल घडलेला नाही, तर सगळ्या उपायांचा तो एकत्रित परिणाम आहे. राजकीय अंगाने होणारा पुढाकारही यात महत्त्वाचा आहे. शिवाय अतिरेक्यांवर अत्यंत कठोरपणे केलेल्या कारवाईचाही चांगला परिणाम झाल्याचे वैद्य म्हणाले.