शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
5
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
6
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
8
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
9
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
10
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
11
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
12
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
13
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
14
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
15
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
16
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
17
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

महिलेने सासरच्या सहा जणांना जिवंत जाळले

By admin | Updated: May 21, 2015 08:33 IST

वैवाहिक जीवनातील वादातून पांडेश्वरी या महिलेने आपल्या सासरच्या मंडळींना जीवंत जाळले.

मदुराई, दि. २० - वैवाहिक जीवनातील वादातून पांडेश्वरी या महिलेने आपल्या सासरच्या मंडळींना जीवंत जाळले.
कन्नन व पांडेश्वीर यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. आपसातील मतभेदांमुळे हे दांपत्य एक वर्ष वेगळे राहत होते. गावकऱ्यांच्या समजवण्यावरून कन्नन आपल्या मुळगावी चेन्नईहून परत येऊन आपल्या कुटुंबियांसोबत राहत होता. काही दिवसांपूर्वीच आपल्या कुटुंबियांसोबत राहायला आलेल्या कन्ननच्या घरी पांडेश्वरी आली व तीने त्यांच्या घराचे दार बाहेरून बंद करत त्यावर रॉकेल ओतून पेटवून दिले. या घटनेमध्ये कन्नन ची आई वेळी (६५), त्याची बहिण पच्चीयामल (५०) व सुगंधी (३५) व तीची दोन मुले संगीत(१२) व संगीता (१७) हे आगीत होरपळून जागीच गतप्राण झाले. तर, सुगंधीचाच तेरा वर्षाचा मुलगा विनीत याला शेजाऱ्यांनी उपचाराकरता सरकारी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारा दरम्यान मृ्त्यू झाल्याचे येथील पोलीस निरीक्षक मनोहरन यांनी सांगितले. या घटनेनंतर पांडेश्वरी सौदापेट्टी पोलिसांना शरण गेली.