शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

पुन्हा निवडणूक लढणार नाही - किरण बेदी

By admin | Updated: May 11, 2015 10:25 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करणा-या किरण बेदी यांनी आता भविष्यात पुन्हा कधीही निवडणूक लढवणार नाही असं जाहीर केलं आहे.

ऑनलाइन लोकमत 

पणजी, दि. ११ - दिल्ली विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करणा-या किरण बेदी यांनी आता भविष्यात पुन्हा कधीही निवडणूक लढवणार नाही असं जाहीर केलं आहे. राजकारणापेक्षा समाजसेवेत मला जास्त रस असून आता पुन्हा मी समाजसेवेत सक्रीय होणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 
पणजी येथे महिला आर्थिक मंचाच्या कार्यक्रमात किरण बेदींनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी भाष्य केले. दिल्ली विधानसभा निवडणूक हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम अनुभव होता असे सांगत बेदी म्हणाल्या, मी सक्रीय नेता नाही कारण राजकारण ही माझी भाषा नाही. यापुढे मी निवडणूक लढवणार नाही. एकीकडे निवडणूक न लढवण्याचे स्पष्ट करतानाच भाजपाचे आभार मानायला त्या विसरत नाहीत. भाजपाने मला संधी दिली, माझ्यावर विश्वास दाखवला यासाठी मी त्यांचे आभारी आहे असे बेदी यांनी नमूद केले. 
दिल्ली विधानसभा निवडणूक भाजपाने किरण बेदी यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या होत्या. किरण बेदी या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार होत्या, मात्र त्यांचा दारुण पराभव झाला. तसेच भाजपाला फक्त ३ जागांवर विजय मिळवता आला होता.