शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शहीद जवानाची पत्नी म्हणते, युद्ध नको, शांतताच हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 06:19 IST

१४ फेब्रुवारी रोजी पुलवामात झालेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान ठार झाले.

कोलकाता : भारत आणि पाकिस्तानने तणाव न वाढवता चर्चा करावी, असे आवाहन केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान बबलू संतरा यांच्या विधवा पत्नी मीता संतरा यांनी गुरुवारी केले.

१४ फेब्रुवारी रोजी पुलवामात झालेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान ठार झाले. त्यात बबलू संतरा यांचाही समावेश होता. ‘मी युद्धाच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे माझ्यावर समाज माध्यमातून होणाऱ्या टीकेबद्दल मला काळजी वाटत नाही’, असे त्या म्हणाल्या.

पाकिस्तानने बुधवारी ताब्यात घेतलेले भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारतात सुखरूप परत आणण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने सर्व ते प्रयत्न करावेत, असे आवाहनही मीता संतरा यांनी केले. ‘आम्ही आणखी अनेक बळी घेणाऱ्या युद्धाऐवजी संवादाला संधी दिली पाहिजे, असे त्या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाल्या. वर्धमान यांना परत आणण्यासाठी सरकारने पाकिस्तानशी बोलणी करावी, असे त्या म्हणाल्या.युद्धात दोन्ही बाजुंकडील जीवित हानीसह त्याचे आर्थिक आणि सामाजिक आघाड्यांवरही परिणाम होतात, असे संतरा म्हणाल्या. सशस्त्रदलांना युद्धावर जावे लागून सर्वोच्च बलिदानही करावे लागते. हे स्वाभाविक असले तरी भारत सरकारने त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे, असे मीता म्हणाल्या. सुरक्षा दले सुरक्षित राहिली पाहिजेत, असे मला वाटते.सीआरपीएफलाही सुरक्षा हवीलष्कर किंवा सीआरपीएफ किंवा आयटीबीपी ही निमलष्करी दले असोत ती भारत सरकारची असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती उपाययोजना करणे हे सरकारचे कर्तव्य आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला