शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

भारतीय विमानांत 2019पर्यंत वायफाय सुविधा अपेक्षित

By admin | Updated: December 24, 2016 01:24 IST

2019पर्यंत भारतीय विमानांत वायफायची सुविधा उपलब्ध होऊ शकेल, असे एका अभ्यासात म्हटले आहे. अशा

मुंबई : 2019पर्यंत भारतीय विमानांत वायफायची सुविधा उपलब्ध होऊ शकेल, असे एका अभ्यासात म्हटले आहे. अशा विमानास ‘कनेक्टेड एअरक्राफ्ट’ अशी संज्ञा असून, त्यात मेल चेक करणे, आपला प्रोफाईल अपडेट करणे अथवा अन्य स्वरूपाची इंटरनेटशी संबंधित कामे केली जाऊ शकतील. पॅसेंज आयटी ट्रेंड क्षेत्रात काम करणाऱ्या ‘एसआयटीए’ या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात ही माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, हवाई उद्योग क्षेत्राने संपूर्ण कनेक्टेड प्रवासाची सुविधा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.त्यात विमानात चढल्यापासून गंतव्य स्थानी पोहोचेपर्यंतचा संपूर्ण प्रवास कनेक्टेड असेल. अशा प्रकारची कनेक्टेड विमाने सध्या जागतिक पातळीवरील काही कंपन्यांच्या ताफ्यात सामील होऊ लागली आहेत. आगामी १0 ते २0 वर्षांत त्यात पूर्ण गतीने वाढ होईल. जुन्या विमानांची जागा नवीन विमाने जसजशी घेतील तसतशी कनेक्टेड विमानांची संख्या वाढेल. सर्वेक्षणात म्हटले आहे की, भारतात अद्याप एकही कनेक्टेड विमान नाही. तथापि, अशा विमानांची गरज असल्याची जाणीव या उद्योगाला होऊ लागली आहे. सुमारे अर्ध्या कंपन्या तरी कनेक्टेड विमाने आणतील. जागतिक पातळीवरील ६६ टक्क्यांच्या तुलनेत मात्र हे प्रमाण कमीच आहे. विमानांत वायफाय कनेक्टिव्हिटी पुरविण्यास भारतात अद्याप परवानगीच दिलेली नाही. नव्या विमानांत अशा कनेक्टिव्हिटीची सोय उपलब्ध करून देता येऊ शकते. सूत्रांनी सांगितले की, वायफाय सुविधेला परवानगी देण्याआधी सुरक्षाविषयक मुद्द्यांचा विचार करावा लागणार आहे. विमान प्रवासात अनेक बंधने असतात; तसेच विविध पातळ्यांवर तपासण्याही होतात. या सगळ्यांमागे सुरक्षाविषयक कारणे असतात.