शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

अर्थव्यवस्थेच्या घसरणीवर पंतप्रधान मोदी गप्प का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 05:35 IST

आंतरराष्ट्रीय एजन्सींनी केली आहे चिंता व्यक्त

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : जगातील आंतरराष्ट्रीय एजन्सींनी भारताच्या घसरत्या अर्थव्यवस्थेवर चिंता व्यक्त करत सरकारला इशारा दिला आहे; पण पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सरकार हे मानण्यास तयार नाही की, अर्थव्यवस्थेवर काही संकट आहे. या मुद्यावरून काँग्रेस सतत सरकारवर हल्ले करत आहे.

आयएमएफने १५ आॅक्टोबर रोजी भारताच्या जीडीपीचा अंदाज ७ टक्क्यांवरुन कमी करुन ६.१ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर, जागतिक बँकेने १३ ऑक्टोबर रोजी २०१९- २० साठी जीडीपीचा दर ६.८ टक्क्यांवरुन कमी करुन ६ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे.

प्रियांका गांधींनी केले सरकारला लक्ष्य

वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्या टिप्पणीने या मुद्याला आणखी वादग्रस्त बनविले आहे. प्रियांका गांधी यांनी पीयूष गोयल यांच्या टिप्पणीवर टष्ट्वीट केले आहे की, मंत्र्यांचे काम कॉमेडी सरकार चालविणे हे आहे.अर्थव्यवस्था सुधारण्याचे नव्हे. भाजपचे नेते आपले काम करण्याऐवजी दुसऱ्यांनी केलेले काम नाकारत आहेत. त्यांना हे दिसत नाही की, अर्थव्यवस्था घसरत आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसEconomyअर्थव्यवस्था