शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

निर्भया निधी खर्च का केला नाही?

By admin | Updated: February 9, 2017 02:01 IST

निर्भया निधी अखर्चित राहिला किंवा याबाबतच्या वस्तुस्थितीची शहानिशा करा, असा आदेश राज्यसभेचे उपसभापती पी.जे. कुरियन यांनी केंद्र सरकारला दिला.

नवी दिल्ली : निर्भया निधी अखर्चित राहिला किंवा याबाबतच्या वस्तुस्थितीची शहानिशा करा, असा आदेश राज्यसभेचे उपसभापती पी.जे. कुरियन यांनी केंद्र सरकारला दिला. २०१२ मधील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर या निधीची स्थापना करण्यात आली होती. एका राज्यसभा सदस्याने निर्भया निधीचा वापरच झाला नसल्याचा दावा केला होता. त्याची गंभीर दखल घेत कुरियन यांनी सरकारला याची शहानिशा करण्यास सांगितले. ते म्हणाले की, डिसेंबर २०१२ मध्ये निमवैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनीवर दिल्लीत चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. नंतर या तरुणीचा मृत्यू झाला होता. तिच्या स्मृत्यर्थ देशातील महिलांची आब आणि सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी या निधीची स्थापना करण्यात आली होती. दास वैद्य यांच्या विशेष उल्लेखाची नोंद घेताना कुरियन यांनी सरकारला या निधीच्या वापराची वस्तुस्थिती विचारली. कुरियन म्हणाले की, ही अर्थसंकल्पीय तरतूद होती. याउपरही ती खर्च का करण्यात आली नाही, याची शहानिशा करणे आवर्शंयक आहे, असे मला वाटते. हा अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा असून, त्याची नोंद घेण्यात आली आहे, असे वाणिज्य आणि उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांनी मान्य केले.माकपाचे झरना दास वैद्य यांनी विशेष उल्लेखाद्वारे निर्भया निधीचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित केला. डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारने २०१३ मध्ये स्थापन केलेला एक हजार कोटी रुपयांचा हा निधी अजिबातच खर्च करण्यात आला नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.