शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

राजीनामा देण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दोन दिवसांचा वेळ का घेतला? मंत्री आतिशी यांनी स्पष्टच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2024 18:24 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांनंतर राजीनाम देणार असल्याची घोषणा केल्यानंतर, राजधानी दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. ...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांनंतर राजीनाम देणार असल्याची घोषणा केल्यानंतर, राजधानी दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. यातच, त्यांनी राजीनाम्यासाठी दोन दिवसांचा वेळ घेतल्यावरून विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत. विरोधी पक्षांकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर आता दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे. त्या पत्रकारांसोबत बोलत होत्या.

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्यासाठी दोन दिवसांचा वेळ का हवा आहे? असा प्रश्न केला असता दिल्लीच्या मंत्री आतिशी म्हणाल्या, "आज रविवार आहे, उद्या ईद-ए-मिलादची सुट्टी आहे. यामुले पुढचा कामकाजाचा दिवस मंगळवार आहे. यामुळे दोन दिवसांचा वेळ घेण्यात आला आहे.''

दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? - यापूर्वी, आतिशी यानी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याबद्दलच्या चर्चांवरही उत्तर दिले. त्या म्हणाल्या, "आमच्या विधीमंडळ पक्षाची बैठक होईल, त्यात पुढील वाटचालीसंदर्भात निर्णय होईल. नोव्हेंबरमध्ये निवडणुका व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे. आम्हाला जनतेचा निर्णय हवा आहे. आम्हाला जनतेचा निर्णय अत्ताच हवा आहे.”

त्या पुढे म्हणाल्या, आता अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या जनतेचा निर्णय हवा आहे. दिल्लीचे लोक काय विचार करत आहेत? अरविंद केजरीवाल प्रामाणिक आहेत, यावर दिल्लीच्या जनतेला विश्वास आहे की नही? हे त्यांना जाणून घ्यायचे आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीAam Admi partyआम आदमी पार्टी