शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

यूपीएससीत ४४वा क्रमांक कोणाचा; तुझा की माझा? बिहार, हरयाणाच्या २ उमेदवारांमध्ये वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 05:58 IST

भागलपूरमधील तुषारकुमार याने हरयाणातील तुषारकुमारचे प्रवेश कार्ड बनावट असल्याचा आरोप केला आहे.

नवी दिल्ली : यूपीएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यातील गुणवत्ता यादीत ४४ वा क्रमांक पटकाविण्याबद्दल तुषारकुमार नावाच्या दोन उमेदवारांमध्ये हे स्थान नेमके कोणाचे यावरून वाद सुरू झाला आहे. त्यांच्या प्रवेश कार्डावरील रोल क्रमांकही एकच आहे. दोन तुषारकुमारांपैकी एक हरयाणातील रेवाडी जिल्ह्यातील, तर दुसरा बिहारमधील भागलपूरचा रहिवासी आहे. 

भागलपूरमधील तुषारकुमार याने हरयाणातील तुषारकुमारचे प्रवेश कार्ड बनावट असल्याचा आरोप केला आहे. भागलपूरच्या तुषारकुमारने बिहार पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे, तर रेवाडी येथील रहिवासी तुषारकुमार यांनी या प्रकरणी दिल्लीतील यूपीएससीचे कार्यालय गाठले व या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. (वृत्तसंस्था) 

कफ सिरपची चाचणी बंधनकारकरेवाडी येथील तुषारकुमारचे पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी अभिनंदन केले.अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या तुषारकुमार यांनी यादीत ४४ वा क्रमांक आपल्यालाच मिळाल्याचा दावा केला. बिहारच्या तुषारकुमारने सांगितले की, रेवाडी येथील तुषारकुमारचे प्रवेश कार्ड बनावट आहे. त्यावर यूपीएससीचा वॉटर मार्क नाही. कार्डावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यावर रेवाडीच्या तुषारकुमारची काहीही माहिती येत नाही, असाही दावा बिहारच्या तुषारकुमारने केला. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग