शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या पराभवाला जबाबदार कोण?

By admin | Updated: May 18, 2014 00:20 IST

भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष असल्याची बिरुदावली मिरवणा:या व 125 वर्षाची परंपरा असलेल्या काँग्रेसला सोळाव्या लोकसभेच्या निवडणुकीत जबरदस्त तडाखा बसला.

शीलेश शर्मा - नवी दिल्ली
भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष असल्याची बिरुदावली मिरवणा:या व 125 वर्षाची परंपरा असलेल्या काँग्रेसला सोळाव्या लोकसभेच्या निवडणुकीत जबरदस्त तडाखा बसला. त्यामुळे या पक्षाचे अस्तित्व एखाद्या प्रादेशिक पक्षाप्रमाणो भासू लागले आह़े काँग्रेसच्या या पराभवाला नेमके कोणते घटक जबाबदार आहेत, याचे मूल्यमापन आता सुरू झाले आहे. 
काँग्रेसच्या या पराभवाचे खापर कुणाच्या डोक्यावर फोडायचे, हे बोलण्यास एकही काँग्रेस नेता धजावलेला नाही़ अर्थात, खासगीत काँग्रेसचे सर्वच बडे नेते पक्ष आणि पर्यायाने संपुआच्या पराभवासाठी उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे निर्णय आणि त्यांच्या कार्यशैलीला जबाबदार ठरवत आहेत़ काँग्रेस सरचिटणीस असलेल्या एका नेत्याने याबाबत ‘लोकमत’कडे बोलकी प्रतिक्रिया नोंदवली़ मला निकालाचे आश्चर्य वाटलेले नाही़ दोन वर्षापासून पक्षश्रेष्ठींना सावध करण्याचे प्रयत्न मी केले. पण, माङो कुणीही ऐकले नाही, असे या नेत्याने सांगितले. राहुल यांच्या कार्यशैलीबाबत पक्षात नाराजी व्यक्त केली जात आह़े त्यांच्या शैलीने अहमद पटेल, जनार्दन द्विवेदी, मोतीलाल व्होरा, अजित जोगी, एस.एम़ कृष्णा, गुलाम नबी आझाद यांच्यासारखे नेते काहीसे दुरावले. मोहन गोपाल, कनिष्क सिंह, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश, मधुसूदन मिस्त्री, मोहन प्रकाश यांच्यासारखे नेते सर्व निर्णय घेऊ लागले होत़े याच निर्णयांमुळे काँग्रेसवर लाजिरवाणा पराभव पाहण्याची वेळ आली.
 
विरोधी पक्षनेतेपदही नाही
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात आलेल्या या निवडणुकीत काँग्रेसला मोठय़ा पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसला विरोधी पक्षाचा दर्जासुद्धा न मिळण्याची नामुष्की ओढवली.
 
नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
काँग्रेस मुख्यालयाबाहेर पोस्टर हातात घेतलेल्या काँग्रेसच्या कार्यकत्र्यानी ‘प्रियंका लाओ, काँग्रेस बचाओ’च्या घोषणा देत राहुल यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सर्व हतप्रभ राहिल़े 
 
चुकीची धोरणो कारणीभूत
पराकोटीचा अहंकार, संवादाचा अभाव, एकापाठोपाठ एक निर्णय चुकीचे ठरल्याने काँग्रेसला फटका बसला. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाने दिल्ली हादरली़ त्याच वेळी काँग्रेससाठी धोक्याची घंटा वाजली होती़