शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

टीपू सुल्तानला नेमके काेणी मारले?, राजकीय संघर्ष वाढला, कर्नाटकमध्ये बनला निवडणुकीचा मुद्दा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 10:14 IST

म्हैसूरमध्ये सादर झालेल्या ‘टीपू निंजा कनसुगलु’ या नाटकातून हा दावा सर्वप्रथम करण्यात आला हाेता.

बंगळुरू : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापले आहे. राज्यात टीपू सुल्तानवरून राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. टीपू सुल्तानची हत्या ब्रिटीश आणि मराठा सैन्याने नव्हे तर वाेक्कलिगा समाजाच्या नेत्यांनी केली हाेती, असा दावा भाजपने केला आहे. 

टीपू सुल्तानने म्हैसूरवर १८व्या शतकात राज्य केले हाेते. सत्ताधारी भाजपने टीपू सुल्तानला निवडणुकीचा मुद्दा बनविले आहे. जुन्या म्हैसूरमध्ये अजूनही हा दावा केला जाताे की, उरी गाैडा आणि नांजे गाैडा या दाेन वाेक्कलिगा प्रमुखांनी त्याची हत्या केली हाेती. म्हैसूरमध्ये सादर झालेल्या ‘टीपू निंजा कनसुगलु’ या नाटकातून हा दावा सर्वप्रथम करण्यात आला हाेता.

लेखक निर्देशक अडांडा सी करयप्पा यांनी हे नाटक लिहिले हाेते. मुख्यमंत्री बसवराज बाेम्मई यांनी मात्र स्वत:ला या वादापासून दूर ठेवले आहे. संशाेधनातून खरी माहिती उघड हाेईल, असे त्यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Karnatakकर्नाटक