शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

टीपू सुल्तानला नेमके काेणी मारले?, राजकीय संघर्ष वाढला, कर्नाटकमध्ये बनला निवडणुकीचा मुद्दा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 10:14 IST

म्हैसूरमध्ये सादर झालेल्या ‘टीपू निंजा कनसुगलु’ या नाटकातून हा दावा सर्वप्रथम करण्यात आला हाेता.

बंगळुरू : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापले आहे. राज्यात टीपू सुल्तानवरून राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. टीपू सुल्तानची हत्या ब्रिटीश आणि मराठा सैन्याने नव्हे तर वाेक्कलिगा समाजाच्या नेत्यांनी केली हाेती, असा दावा भाजपने केला आहे. 

टीपू सुल्तानने म्हैसूरवर १८व्या शतकात राज्य केले हाेते. सत्ताधारी भाजपने टीपू सुल्तानला निवडणुकीचा मुद्दा बनविले आहे. जुन्या म्हैसूरमध्ये अजूनही हा दावा केला जाताे की, उरी गाैडा आणि नांजे गाैडा या दाेन वाेक्कलिगा प्रमुखांनी त्याची हत्या केली हाेती. म्हैसूरमध्ये सादर झालेल्या ‘टीपू निंजा कनसुगलु’ या नाटकातून हा दावा सर्वप्रथम करण्यात आला हाेता.

लेखक निर्देशक अडांडा सी करयप्पा यांनी हे नाटक लिहिले हाेते. मुख्यमंत्री बसवराज बाेम्मई यांनी मात्र स्वत:ला या वादापासून दूर ठेवले आहे. संशाेधनातून खरी माहिती उघड हाेईल, असे त्यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Karnatakकर्नाटक