शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

देशातील जनतेचा सर्वाधिक विश्वास काेणावर?; सर्वेक्षणातून मिळाली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 10:45 IST

सर्वेक्षणात सर्वाधिक ५४ टक्के लाेकांनी सैन्यावर विश्वास ठेवला आहे. त्याखालाेखाल देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या लाेकांनी सर्वाधिक विश्वास ठेवला आहे.

नवी दिल्ली : देशातील जनतेचा सर्वाधिक विश्वास काेणावर आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे देशाचे सैन्य. लष्कर, वायुसेना आणि नाैदलावर जनतेचा सर्वाधिक विश्वास आहे. तर, राजकीय पक्षांवर नागरीक सर्वात कमी विश्वपस ठेवतात. याशिवाय पंतप्रधान, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया आणि सर्वाेच्च न्यायालयावरही देशातील जनता खूप विश्वास ठेवते. ‘इप्साेस’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती प्राप्त झाली आहे.

सर्वेक्षणात सर्वाधिक ५४ टक्के लाेकांनी सैन्यावर विश्वास ठेवला आहे. त्याखालाेखाल देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या लाेकांनी सर्वाधिक विश्वास ठेवला आहे. गेल्या १० वर्षांच्या कार्यकाळात विराेधकांनी अनेक प्रकारचे आराेप केले. तरीही जनतेचा पंतप्रधानांवर खूप जास्त विश्वास असल्याचे सर्वेक्षणात आढळले. सर्वक्षणातून आणखी एक राेचक बाब समाेर आली आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये राजकीय नेते तसेच राजकीय पक्षांपेक्षा पाेलिसांवर जास्त विश्वास आहे. याशिवाय जनतेने प्रसार माध्यमांवरही विश्वास असल्याचे सांगितले आहे.

देशभरातील महानगरे, टियर-२ आणि टियर-३ शहरातील नागरिकांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. त्यात विविध उत्पन्न गट, वयाेगट आणि वर्गातील लाेकांचा त्यात समावेश हाेता. 

राजकीय पक्ष - ३०

राजकारणी - ३१

धर्मगुरू - ३३

समाज नेते - ३४

स्वयंसेवी संस्था - ३४

पाेलिस - ३५

प्रसार माध्यमे - ३६

सैन्य - ५४

पंतप्रधान - ४९

आरबीआय - ४८

सुप्रीम कोर्ट - ४५

सीबीआय - ४३

निवडणूक आयाेग - ४१

संसद - ३७

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान