शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एनआरसीबाहेरील १९ लाख लोकांचे काय करणार? पी. चिदम्बरम यांचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 01:23 IST

चिदम्बरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणात ५ सप्टेंबरपासून तिहार तुरुंगात आहेत.

नवी दिल्ली : एनआरसी (नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन) प्रक्रियेचा परिणाम शेजारी देशावर होणार नाही, असा शब्द मोदी सरकारने बांगलादेशला दिला आहे, तर एनआरसीच्या बाहेर राहणाऱ्या १९ लाख लोकांचे सरकार काय करणार? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी मोदी सरकारला केला आहे.आयएनएक्स मीडिया प्रकरणात तिहार तुरुंगात असलेले काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या वतीने टष्ट्वीट केले आहे की, हे १९ लाख लोक कधीपर्यंत अनिश्चितता, चिंतेत राहणार आहेत आणि मानवी हक्कांपासून वंचित राहणार आहेत? जर एनआरसी कायदेशीर प्रक्रिया आहे, तर कायदेशीर प्रक्रियेनुसार त्या १९ लाख लोकांचे काय होणार ज्यांना अवैध नागरिक घोषित करण्यात आले आहे. जर बांगलादेशला असा विश्वास देण्यात आला आहे की, एनआरसी प्रक्रियेचा परिणाम बांगलादेशवर होणार नाही, तर भारत सरकार १९ लाख लोकांचे काय करणार? आम्ही महात्मा गांधी यांच्या मानवता सिद्धांताचा सोहळा साजरा करीत आहोत. अशावेळी या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. चिदम्बरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणात ५ सप्टेंबरपासून तिहार तुरुंगात आहेत.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरम