शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

एनआरसीबाहेरील १९ लाख लोकांचे काय करणार? पी. चिदम्बरम यांचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 01:23 IST

चिदम्बरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणात ५ सप्टेंबरपासून तिहार तुरुंगात आहेत.

नवी दिल्ली : एनआरसी (नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन) प्रक्रियेचा परिणाम शेजारी देशावर होणार नाही, असा शब्द मोदी सरकारने बांगलादेशला दिला आहे, तर एनआरसीच्या बाहेर राहणाऱ्या १९ लाख लोकांचे सरकार काय करणार? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी मोदी सरकारला केला आहे.आयएनएक्स मीडिया प्रकरणात तिहार तुरुंगात असलेले काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या वतीने टष्ट्वीट केले आहे की, हे १९ लाख लोक कधीपर्यंत अनिश्चितता, चिंतेत राहणार आहेत आणि मानवी हक्कांपासून वंचित राहणार आहेत? जर एनआरसी कायदेशीर प्रक्रिया आहे, तर कायदेशीर प्रक्रियेनुसार त्या १९ लाख लोकांचे काय होणार ज्यांना अवैध नागरिक घोषित करण्यात आले आहे. जर बांगलादेशला असा विश्वास देण्यात आला आहे की, एनआरसी प्रक्रियेचा परिणाम बांगलादेशवर होणार नाही, तर भारत सरकार १९ लाख लोकांचे काय करणार? आम्ही महात्मा गांधी यांच्या मानवता सिद्धांताचा सोहळा साजरा करीत आहोत. अशावेळी या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. चिदम्बरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणात ५ सप्टेंबरपासून तिहार तुरुंगात आहेत.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरम