शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

काय असेल मतदानयंत्रांचा निकाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 05:31 IST

टक्केवारी वाढल्यानंतर बदल शक्य

नवी दिल्ली : प्रत्येक लोकसभा निवडणूक ही पूर्वीच्या निवडणुकीपेक्षा वेगळी असते. प्रचाराच्या बाबतीत, युती आणि आघाड्यांसह विविध पातळ्यांवर यंदाची निवडणूकही वेगळी ठरली आहे. चौकीदारपासून ते गरिबीचे सर्जिकल स्ट्राइकपर्यंत आणि पुलवामा हल्ल्यापासून ते मसूद अजहरला जागतिक दहशतवादी ठरविण्यापर्यंत अनेक मुद्दे राजकीय मैदानात धुरळा उडवून गेले.

1977आणीबाणीनंतर इंदिराविरोधी लाटआणीबाणीनंतर लगेच १९७७ साली निवडणूक झाली. त्यात काँग्रेसविरोधात मोठ्या प्रमाणात मतदान झाले होते.1984इंदिरा गांधींच्या हत्येनंतर सहानुभूतीची लाट१९८४ साली या सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसला ४०३ जागा मिळाल्या होत्या.1989पुन्हा काँग्रेसचापराभव१९८९ मध्ये मतदानाचा टक्का वाढलेला राहिला आणि काँग्रेसचा पराभव झाला.1998जनतेने दिलीवाजपेयींना सत्ता१९९८ मध्ये मतदान वाढले आणि पुन्हा बदल झाला. जनतेने अटल बिहारी वाजपेयींच्या हाती सत्ता दिली. यापूर्वी त्यांचे सरकार एका मताने पडले होते.2014नरेंद्र मोदीयांची लाटया वर्षी रेकॉर्डब्रेक मतदान झाले. त्यात मोदींची लाट स्पष्ट दिसून आली. एनडीएला पूर्ण बहुमत मिळाले. मोदी पंतप्रधान झाले.2014 मध्ये ज्या ताकदीने भाजपने सोशल मीडियाचा वापर केला, त्याच ताकदीने काँग्रेसनेही सोशल मीडियाचा उपयोग करून घेतल्याचे दिसून आले. मतदान जागृतीसाठी मोहिमा हाती घेण्यात आल्या. त्यामुळे गेल्या निवडणुकीप्रमाणेच देशात मतदानाचा टक्का ६०च्या वर पोहोचला, पण जेव्हा-जेव्हा हा टक्का ६० च्या वर गेला, तेव्हा काहीतरी नवीन घडल्याचे १९७७ च्या निवडणुकीपासून दिसून आले आहे. त्याचा हा आढावा.2019अब की बार?यावेळीही मतदानाचा टक्का ६०च्या वर गेला आहे. त्यामुळे यंदा काय करिश्मा पाहायला मिळतो, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९