शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

राष्ट्रीय पर्यटन धोरण काय आहे? ज्यावर सरकार खर्च करणार 1.42 लाख कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 16:04 IST

tourism : महामारीचा फटका बसलेल्या देशांतर्गत पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी नवीन धोरणावर चर्चा झाली.

नवी दिल्ली : पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकार आगामी अर्थसंकल्पापूर्वी राष्ट्रीय पर्यटन धोरण आणण्याच्या तयारीत आहे. ईशान्येकडील केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक विकास मंत्री जी किशन रेड्डी यांनी सांगितले की, सरकार लवकरच ही योजना जाहीर करू शकते.

गेल्या काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे पर्यटन मंत्र्यांच्या बैठकीत या प्रदेशाच्या विकासावर चर्चा झाली. महामारीचा फटका बसलेल्या देशांतर्गत पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी नवीन धोरणावर चर्चा झाली. रेड्डी म्हणाले, देशात पर्यटन पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी रेल्वे, रस्ते आणि हवाई कनेक्टिव्हिटी मजबूत केली जाईल. सन 2025 पर्यंत 220 विमानतळ बांधण्याचा सरकारचा मानस आहे, त्यापैकी 66 विमानतळे बांधण्यात आली आहेत.

किती खर्चाची तयारी?रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, देशभरातील पर्यटन क्षेत्रांना जोडण्यासाठी रेल्वेवर 62 हजार कोटी रुपये आणि रस्ते जोडणीवर 80 हजार कोटी रुपये खर्च केले जातील. गेल्या आठ वर्षांत 66 विमानतळे बांधली गेली असून येत्या तीन वर्षांत ही संख्या 220 पर्यंत नेण्याची तयारी आहे. गेल्या दोन वर्षांत सरकारने पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी भरपूर काम केले असून सार्वजनिक खासगी भागीदारी (PPP) माध्यमातून पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला आहे. गुंतवणूक आणण्यासाठी केंद्र सरकार राज्यांना सहाय्यक म्हणून काम करत आहे.

पत हमी योजनेचा कालावधीही वाढवलापर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी सरकारने आपत्कालीन पत हमी योजनेचा कालावधीही वाढवला आहे. ही योजना कोरोना महामारीच्या काळात सुरू करण्यात आली होती, ज्याचा कालावधी 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आला आहे. एवढेच नाही तर सरकारने पर्यटन क्षेत्रासाठी 50,000 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूदही केली आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पर्यटन क्षेत्रातील योजनांवर वेगाने काम करण्याचे निर्देश दिले आहेत.

चार सर्किट उभारणारदेशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार चार सर्किट उभारण्याचे काम करत आहे. यामध्ये राम सर्किट, बुद्ध सर्किट, हिमालयन सर्किट आणि बीआर आंबेडकर सर्किट बांधण्यात येणार आहे. रेल्वे विभाग विशेष गाड्या चालवणार आहे, ज्या प्रवाशांना प्रसिद्ध मंदिरे, वारसा आणि धार्मिक स्थळांना भेट देतील. रेड्डी म्हणाले की, या क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारला खाजगी क्षेत्राकडूनही गुंतवणूक आणि सहकार्य हवे आहे.

टॅग्स :tourismपर्यटन