शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

भारतामध्ये अराजकता आहे की काय? शत्रुघ्न सिन्हा; सत्य उघड करणा-यांवर बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:09 IST

आपल्या देशात अराजकता आहे की काय? असा संतप्त सवाल प्रख्यात अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी केला. केवळ पाचशे रुपयांच्या बदल्यात यूनिक आयडेंटिफिकेशन आॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे (यूआयडीएआय) आधारसंबंधी असलेली माहिती दिली जात असल्याची बाब बातमीद्वारे उघडकीस आणणारे द ट्रिब्यून वर्तमानपत्र व ती बातमी देणा-या रचना खेरा यांच्यावर यूआयडीएआयने एफआयआर दाखल केला.

नवी दिल्ली : आपल्या देशात अराजकता आहे की काय? असा संतप्त सवाल प्रख्यात अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी केला. केवळ पाचशे रुपयांच्या बदल्यात यूनिक आयडेंटिफिकेशन आॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे (यूआयडीएआय) आधारसंबंधी असलेली माहिती दिली जात असल्याची बाब बातमीद्वारे उघडकीस आणणारे द ट्रिब्यून वर्तमानपत्र व ती बातमी देणाºया रचना खेरा यांच्यावर यूआयडीएआयने एफआयआर दाखल केला. त्यावर सिन्हा यांनी आगपाखड केली आहे.शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, ‘आधारबाबतीत वस्तुस्थिती उघड करणाºया पत्रकारविरोधात केलेली कारवाई पाहता देशात अराजकता असल्याचेच लक्षण आहे.’पत्रकारांची टीकाही वृत्तपत्रस्वातंत्र्यावर घाला असल्याची टीका पत्रकारांच्या अनेक संघटनांनी केली. एडिटर्स गिल्डने म्हटले आहे की, जनहिताच्या दृष्टीने शोधपत्रकारिता करून सत्य उघडकीस आणणाºया वर्तमानपत्र व त्याच्या पत्रकाराविरोधात एफआयआर दाखल करण्याची कृती ही अन्याय्य व वृत्तपत्रस्वातंत्र्यावर थेट हल्ला चढविणारी आहे. रचना खैरा यांच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर त्वरित रद्द करावा.

टॅग्स :Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हा