शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘घुसखोरांवर काय कारवाई झाली?’; खासदार गोपाळ शेट्टी यांचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 02:57 IST

मागचा तीन वर्षांत अशी कार्यवाही झाली आहे का ? त्याचप्रमाणे सदर अवैधरीत्या घुसलेल्या विदेशी नागरिकांच्या विरुद्ध एप्रिल २०२० मध्ये (लुकआउट नोटीस) काढण्यात आली आहे की नाही ? आणि पुढे सरकारचा यासंबंधी काय प्रस्ताव आहे ? असा सवाल खासदार शेट्टी यांनी विचारला.

मुंबई : देशात अवैधरीत्या घुसलेल्या विदेशी नागरिक संबंधी काय  कार्यवाही झाली व त्यासंबंधी लूक आउट सरकुलर/नोटीस (एलोसी) बजवली आहे की नाही? असा सवाल उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी नुकताच लोकसभेत एका तारांकित प्रश्नांद्वारे गृहमंत्रालयाला विचारला.मागचा तीन वर्षांत अशी कार्यवाही झाली आहे का ? त्याचप्रमाणे सदर अवैधरीत्या घुसलेल्या विदेशी नागरिकांच्या विरुद्ध एप्रिल २०२० मध्ये (लुकआउट नोटीस) काढण्यात आली आहे की नाही ? आणि पुढे सरकारचा यासंबंधी काय प्रस्ताव आहे ? असा सवाल खासदार शेट्टी यांनी विचारला. केंद्रीय गृह राज्यमंत्री  नित्यानंद राय यांनी तारांकित प्रश्न संदर्भात उत्तर दिले की, जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०२०पर्यंत अवैधरीत्या घुसलेल्या विदेशी नागरिकांच्या विरुद्ध एकूण ४०,७३५ लूकआउट सर्कुलर बजविले आहेत. यामध्ये ५१२ लुकआउट सर्कुलर  ठराविक वेळ संपल्यानंतर ही भारतात थांबलेल्या विदेशी नागरिकांच्या विरुद्ध बजावले गेले आहे.  एप्रिल २०२०मध्ये विदेशी नागरिकविरुद्ध २६२७ लूकआउट नोटीस दिल्याची  माहिती मंत्र्यांनी दिली. लूकआउट नोटीस बजावण्यात आलेल्या विदेशी नागरिक भारत बाहेर जाताना त्यांच्या "इमिग्रेशन चेक पोस्ट"वर माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.  

टॅग्स :Gopal Shettyगोपाळ शेट्टी