शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
3
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
4
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
5
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
6
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
7
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
8
जातगणना : मॅजिक की मंडल?
9
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
10
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
11
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
12
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
13
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
14
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
15
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
16
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
17
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
18
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
19
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
20
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा

‘त्या’ तरुणांवर काय कारवाई करायची?

By admin | Updated: October 6, 2014 00:18 IST

‘इसिस’ या संघटनेत सामील झालेले भारतीय तरुण स्वदेशी परतलेच तर त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारायचा की मानवतावादी दृष्टिकोनातून

नवी दिल्ली : ‘इसिस’ या संघटनेत सामील झालेले भारतीय तरुण स्वदेशी परतलेच तर त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारायचा की मानवतावादी दृष्टिकोनातून पाळत ठेवून त्यांच्या डोक्यात शिरलेले ‘भूत’ काढण्याचा प्रयत्न करायचा, असा पेच सरकारपुढे निर्माण झाल्याचे वृत्त आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने ‘इसिस’विरुद्ध गुन्हा नोंदविण्याचा प्रस्ताव गृह मंत्रालयाकडे केला आहे. फौैजदारी कायद्यानुसार ‘एफआयआर’ नोंदविल्याखेरीज तपासी संस्थेला तपासाचा अधिकार मिळत नाही. युनोच्या दहशतवादविरोधी करारांचा आधार घेऊन ‘इसिस’विरुद्ध ‘एफआयआर’ नोंदविणे शक्य आहे. तसे केले व प्रत्यक्षात भारतीय युवक परत आले नाहीत तरी निदान त्यांची डोकी भडकाविणाऱ्यांपर्यंत तरी पोहोचता येईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)