शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

पश्चिम बंगालने भरला ३,५०० कोटींचा दंड; कचऱ्याचे अव्यवस्थापनामुळे NGT ने ठोठावला दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 06:20 IST

घन व द्रव कचरा व्यवस्थापनात कसूर केल्यामुळे राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने ठोठावलेल्या दंडापोटी ३,५०० कोटी रुपये पश्चिम बंगाल सरकारने जमा केले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली: घन व द्रव कचरा व्यवस्थापनात कसूर केल्यामुळे राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने (एनजीटी) ठोठावलेल्या दंडापोटी ३,५०० कोटी रुपये पश्चिम बंगाल सरकारने जमा केले आहे. यासंबंधीचा राज्य सरकारचा अहवाल एनजीटीने रेकॉर्डवर घेतला आहे. 

प. बंगालच्या हलगर्जीपणामुळे पर्यावरणाला नुकसान झाल्यामुळे एनजीटीने १ सप्टेंबर रोजी हा दंड ठोठावला होता. दंडाचे ३,५०० कोटी रुपये राज्य सरकारने एका ‘रिंग-फेन्स्ड’ खात्यात जमा केले आहेत. तसेच त्यासंबंधीचा अहवाल एनजीटीला सादर केला आहे. 

एनजीटीचे अध्यक्ष ए. के. गोयल यांच्या नेतृत्वाखालील पीठाने २१ डिसेंबर रोजी एक आदेश जारी करून राज्य सरकारच्या अहवालास रेकॉर्डवर घेतले. आधीच्या आदेशानुसार, पुढील कार्यवाही होत राहू शकेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.  एनजीटीच्या या पीठात न्या. सुधीर अग्रवाल यांचा न्यायिक सदस्य म्हणून तर ए. सेंथिल वेल यांचा तज्ज्ञ सदस्य म्हणून समावेश आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जी