शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

भूस्खलनामुळे कुटुंबं झाली उद्ध्वस्त; आशाही विरल्या, बेपत्ता लोकांबाबत सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 13:58 IST

केरळमध्ये भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचं नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत अनेक लोकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली.

केरळमध्येभूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचं नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत अनेक लोकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली. घरं कोसळली. याच दरम्यान, अनेक लोक बेपत्ता झाले, ज्यांचा बराच काळ शोध सुरू होता, परंतु आता केरळ सरकारने या बेपत्ता लोकांना मृत घोषित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

सरकारने दोन समित्या स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. यापैकी एक समिती राज्य पातळीवर स्थापन केली जाईल तर दुसरी समिती स्थानिक पातळीवर स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या समित्या भूस्खलनात बेपत्ता झालेल्या लोकांना मृत घोषित करण्याचं काम करतील. या बेपत्ता लोकांचा वायनाड प्रशासन मृतांच्या यादीत समावेश करेल.

स्थानिक पातळीवरील समिती या बेपत्ता लोकांना मृत घोषित करण्यासाठी यादी तयार करेल. वायनाडमधील मेप्पडी पंचायतीचे सदस्य सुकुमारन यांनी माहिती देताना म्हटलं की, वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात ३९ लोक बेपत्ता आहेत, ज्यांना आता मृत घोषित केलं जाईल.

गेल्या वर्षी जुलै २०२४ मध्ये वायनाडच्या चूरलामला आणि मुंडक्काई येथे भूस्खलन झालं होतं. या काळात अनेक लोक बेपत्ता झाले. सुरुवातीला त्यांची संख्या ४७ असल्याचे म्हटलं जात होतं, परंतु नंतर असं आढळून आलं की ही संख्या ३९ होती, तर भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या २९८ होती.  

टॅग्स :Keralaकेरळlandslidesभूस्खलन