शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

भूस्खलनामुळे कुटुंबं झाली उद्ध्वस्त; आशाही विरल्या, बेपत्ता लोकांबाबत सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 13:58 IST

केरळमध्ये भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचं नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत अनेक लोकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली.

केरळमध्येभूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचं नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत अनेक लोकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली. घरं कोसळली. याच दरम्यान, अनेक लोक बेपत्ता झाले, ज्यांचा बराच काळ शोध सुरू होता, परंतु आता केरळ सरकारने या बेपत्ता लोकांना मृत घोषित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

सरकारने दोन समित्या स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. यापैकी एक समिती राज्य पातळीवर स्थापन केली जाईल तर दुसरी समिती स्थानिक पातळीवर स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या समित्या भूस्खलनात बेपत्ता झालेल्या लोकांना मृत घोषित करण्याचं काम करतील. या बेपत्ता लोकांचा वायनाड प्रशासन मृतांच्या यादीत समावेश करेल.

स्थानिक पातळीवरील समिती या बेपत्ता लोकांना मृत घोषित करण्यासाठी यादी तयार करेल. वायनाडमधील मेप्पडी पंचायतीचे सदस्य सुकुमारन यांनी माहिती देताना म्हटलं की, वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात ३९ लोक बेपत्ता आहेत, ज्यांना आता मृत घोषित केलं जाईल.

गेल्या वर्षी जुलै २०२४ मध्ये वायनाडच्या चूरलामला आणि मुंडक्काई येथे भूस्खलन झालं होतं. या काळात अनेक लोक बेपत्ता झाले. सुरुवातीला त्यांची संख्या ४७ असल्याचे म्हटलं जात होतं, परंतु नंतर असं आढळून आलं की ही संख्या ३९ होती, तर भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या २९८ होती.  

टॅग्स :Keralaकेरळlandslidesभूस्खलन