शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

राज्यांकडून मागवली जलसाठ्याची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 06:23 IST

जलशक्ती मंत्रालयाने सर्व राज्यांना उपलब्ध जलसाठ्याच्या आकडेवारीची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.

नितीन अग्रवाल नवी दिल्ली : जलशक्ती मंत्रालयाने सर्व राज्यांना उपलब्ध जलसाठ्याच्या आकडेवारीची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारने दररोज माहिती व्यवस्थापन प्रणालीमार्फत (आयएमआयएस) उपलब्ध जलसाठ्याची माहिती अद्ययावत करण्याचे सांगूनही काही राज्य यात चालढकल करीत आहेत.८ नोव्हेंबर रोजी राज्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आला होता. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, महाराष्टÑासह अनेक राज्य दैनिकआधारे उपलब्ध जलसाठ्याची माहिती अद्ययावत केली जात आहे.जलशक्ती मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी अविनाश कुमार सिन्हा यांच्या वतीने यासंदर्भात सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठविल्यात आले आहे. १८ नोव्हेंबरपासून संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. संसदेत राष्टÑीय पेयजल कार्यक्रमातहत राबविण्यात येत असलेल्या जल जीवन अभियानाबाबत विचारण्यात येणाºया प्रश्नांची उत्तरे या माहितीच्या आधारे तयार करायचे आहेत. तेव्हा ही माहिती आयएमआयएसमध्ये अद्ययावत करण्यात यावी, असे निर्देश या पत्रातून देण्यात आले आहेत. यासाठी १४ नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.