शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कंधारात ८० गावांत बसणार जलशुद्धीकरण यंत्र

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

मागासक्षेत्र विकास अनुदान निधीतून ग्रामस्थांचे आरोग्य फुलणार, फ्लोराईडयुक्त पाण्यापासून अनेक गावांची सुटका

मागासक्षेत्र विकास अनुदान निधीतून ग्रामस्थांचे आरोग्य फुलणार, फ्लोराईडयुक्त पाण्यापासून अनेक गावांची सुटका
कंधार : अशुद्ध पाण्यावर ग्रामस्थ तहान भागवितात़ त्यामुळे रोगराईचा सामना करावा लागतो़ जलशुद्धीकरण यंत्र ८० गावांत बसविण्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़ मागासक्षेत्र विकास अनुदान निधीतून आरोग्य फुलणार असून फ्लोराईडयुक्त पाणी सेवन करणार्‍या अनेक गावांची आता सुटका होणार असल्याचे समोर आले आहे़
दूषित पाण्याने कावीळ, गॅस्ट्रो, टायफाईड, त्वचा, विषाणूजन्य आजार, घसादुखी आदी रोगाचा प्रखरपणे सामना करावा लागतो़ त्यात पुन्हा जमिनीतील खोलवरचे पाणी व फ्लोराईडयुक्त असेल तर दंत व अस्थीविकाराचा सामना करावा लागतो़ अशा स्थितीत शेती करण्यास मोठी अडचण निर्माण होते़ आरोग्यमय जीवनासाठी शुद्ध पाणी असणे गरजेचे आहे़ २०१४-१५ मधील मागासक्षेत्र विकास आराखडा पंचायत समितीने प्रस्तावित केला होता़ त्याला मंजुरी मिळाली आहे़ निधी टप्प्याटप्प्याने मिळतो़
शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी औराळ येथे ३ लाखांचे जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात येणार आहेत़ बाभूळगाव, बाचोटी, भुत्याचीवाडी, बिजेवाडी, बोरी खु़, चिखलभोसी, चिंचोली (प़क़), चौकीधर्मापुरी, दिग्रस बु़, गांधीनगर, गऊळ, घागरदरा, घोडज, घुबडवाडी, गोगदरी, गोणार, गुंटूर, हाडोळी (ब्र), हाळदा, हटक्याळ, हिप्परगा (शहा), इमामवाडी, जाकापूर, जंगमवाडी, कल्हाळी, कौठा, खंडगाव (ह़), लाडका, लालवाडी, महालिंगी, मजरे धर्मापुरी, मंगलसांगवी, मंगनाळी, मानसिंगवाडी, मरशिवणी, मसलगा, मुंडेवाडी, नागलगाव, नंदनशिवणी, नवरंगपुरा, पानभोसी, पांगरा, पानशेवडी, पाताळगंगा, पेठवडज, पोखर्णी, रहाटी, रामानाईकतांडा, राऊतखेडा, संगमवाडी, संगुचीवाडी, शिराढेण, शिरसी बु़, शिरसी खु़, शिरूर, सोमठाणा, तेलूर, उमरगा (खो़), वहाद, वाखरड, वरवंट, येलूर, बारूळ, बोळका, बामणी (पक), बहाद्दरपुरा, बोरी बु़, चिखली, धानोरा कौठा, कुरुळा, मानसपुरी, फुलवळ, रूई, शेकापूर, उमरज, उस्माननगर, तेलंगवाडी या गावांचा समावेश आहे़ प्रतयेक गावांत ३ लाखांचे जलशुद्धीकरण यंत्राची त्यातून सोय होणार आहे़
हा आराखडा सर्वसाधारण व अनु़जाती-जमाती आदी वर्गांना उपयुक्त रहावा, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले़ लोकसंख्येच्या प्रमाणात वर्षाला निधी टप्प्याटप्प्याने मिळणार आहे़ त्यामुळे कामे अर्धवट राहण्याचाही धोका आहे़ तसेच पाणीस्त्रोत्र बळकट आहे का, पाणीस्त्रोत्र मुबलक उपलब्ध आहे का, याची स्थानिक प्रशासनाने शहानिशा करण्याचे मोठे आव्हान आहे़ ५०० लिटर प्रतिघंटा आणि १ हजार लि़प्रतिघंटा पाणी शुद्ध मिळणार आहे़ त्यासाठी ग्रामस्थांना अत्यल्प दरात पाणी मिळेल़