शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

निळवंडे पाईपलाईनचे पाणी संगमनेरात वचनपूर्ती : संगमनेरकरांच्या आशा पल्लवीत

By admin | Updated: July 15, 2015 00:15 IST

संगमनेर : निळवंडे धरणातून थेट पाईपलाईनद्वारे आणलेले पिण्याचे पाणी शहरात दाखल झाल्याने संगमनेरकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

संगमनेर : निळवंडे धरणातून थेट पाईपलाईनद्वारे आणलेले पिण्याचे पाणी शहरात दाखल झाल्याने संगमनेरकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
शहराच्या पिण्याच्या पाण्याचा पश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या विशेष पयत्नातून निळवंडे धरणातून पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याची योजना अंतिम टप्प्यात होती. पाणी येणार म्हणून सर्वांचे लक्ष पाईपलाईनच्या कामाकडे लागले होते. पाईपलाईनच्या पाण्यावरून सत्ताधारी व विरोधकांमधील राजकारण चांगलेच तापले. धरणाची पाणी पातळी विशिष्ट मर्यादेच्या खाली गेल्यावर ग्रॅव्हीटीने पाणी देणे शक्य होणार नव्हते. त्यामुळे पाणी उचलण्यासाठी पंपींग स्टेशन व स्वतंत्र एक्स्प्रेस फिडरची उभारणी करण्यात आली. या जागेसाठी वन विभागाची परवानगी घेवून सर्व कामे पूर्ण करण्यात आली. अखेर सोमवारी पाईपलाईनचे पाणी शहरात दाखल झाले. नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष किशोर पवार, पाणी पुरवठा सभापती सोमेश्वर दिवटे, नगरसेवक नितीन अभंग, विवेक कासार, गोरख कुटे, प्रमिला अभंग, पूनम मुंदडा, जुलेखा शेख, वैशाली बर्गे, पं. स. उपसभापती शालिनी ढोले, जि. प.सदस्या निर्मला गुंजाळ, अर्चना बालोडे आदी उपस्थित होते. (पतिनिधी)
----------
माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निळवंडे पाईपलाईन योजनेच्या माध्यमातून शहराचा ५० वर्षांचा पाणीपश्न कायमचा सुटणार आहे. जलश्ुध्दीकरण केंद्राचे काम पगतीपथावर असून शहरास यापुढे २४ तास पूर्ण दाबाने स्वच्छ व शुध्द पाणी मिळेल.
- दुर्गाताई तांबे, नगराध्यक्षा
फोटो-१४एसएएनपी०१ पाणी