शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

पाण्याची नासाडी थांबणार...

By admin | Updated: May 16, 2016 00:44 IST

गळती रोखण्यासंदर्भात यापूर्वी सरकारी तज्ज्ञांची मदत घेण्यात आली होती. ही गळती नेमकी कुठून होते, मात्र याचे निदान होऊ शकले नव्हते. आता जैन उद्योग समूह, क्रेडाई व इंजिनिअर्स असोसिएशनने पुढाकार घेतल्याने हे संपूर्ण काम होत आहे. या खोदकामात मिळालेल्या जुन्या पाईपलाईन व व्हॉल्व्हमुळे ही गळती होऊन तलावातून गेल्या अनेक वर्षांपासून कोट्यवधी लिटर्स अमूल्य पाणी अक्षरश: वाया जात होते. पाण्याची ही नासाडी रोखण्यासाठी जैन इरिगेशनच्या बांधकाम विभागाचे सहकारी कार्यरत आहेत. गळती रोखण्यासाठी जुनी पाईपलाईन, व्हॉल्व्ह आहे त्याच ठिकाणी ठेऊन झाकण बसविणे, पाणी गळती होऊ नये यासाठी त्यावर वॉटरफ्रुफ काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. या कामात जैन इरिगेशनचे पोकलेन्स, डंपर, अभियंते, सहकारी गेल्या तीन दिवसांपासून व्यस्त असून दोन-तीन दिवसांत हे काम पूर्णत्वास येईल असा अंदाज आहे. स्

गळती रोखण्यासंदर्भात यापूर्वी सरकारी तज्ज्ञांची मदत घेण्यात आली होती. ही गळती नेमकी कुठून होते, मात्र याचे निदान होऊ शकले नव्हते. आता जैन उद्योग समूह, क्रेडाई व इंजिनिअर्स असोसिएशनने पुढाकार घेतल्याने हे संपूर्ण काम होत आहे. या खोदकामात मिळालेल्या जुन्या पाईपलाईन व व्हॉल्व्हमुळे ही गळती होऊन तलावातून गेल्या अनेक वर्षांपासून कोट्यवधी लिटर्स अमूल्य पाणी अक्षरश: वाया जात होते. पाण्याची ही नासाडी रोखण्यासाठी जैन इरिगेशनच्या बांधकाम विभागाचे सहकारी कार्यरत आहेत. गळती रोखण्यासाठी जुनी पाईपलाईन, व्हॉल्व्ह आहे त्याच ठिकाणी ठेऊन झाकण बसविणे, पाणी गळती होऊ नये यासाठी त्यावर वॉटरफ्रुफ काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. या कामात जैन इरिगेशनचे पोकलेन्स, डंपर, अभियंते, सहकारी गेल्या तीन दिवसांपासून व्यस्त असून दोन-तीन दिवसांत हे काम पूर्णत्वास येईल असा अंदाज आहे. सामाजिक बांधिलकी मानून जैन इरिगेशनने मेहरुण तलावाची गळती रोखण्यासाठी कृतीशील पाऊल उचलून प्रत्यक्ष काम सुरू केले. याबाबत महापौर नितीन ल‹ा यांनी जैन इरिगेशनच्या या कार्याचे स्वागत केले.

गळतीची पाहणी....
जैन इरिगेशनने युद्धपातळीवर कामाच्या नियोजनुसार प्राथमिक काम तीन दिवसांत पूर्ण केले आहे. आता गळती रोखण्याच्या उपाययोजना १६ पासून करण्यात येणार आहे. येत्या दोन तीन दिवसांत गळती संपूर्णपणे बंद होऊन कोट्यवधी लिटर्स पाणी वाया न जाता तलावातच थांबेल अशी माहिती जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी कामाची पाहणी करताना दिली. त्यांच्यासमवेत महापौर नितीन ल‹ा, क्रेडाईचे अध्यक्ष अनिष शहा, जळगाव सिव्हिल इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष भरत अमळकर, सभापती नितीन बरडे आदी उपस्थित होते.

या कामामुळे आता येत्या दोन तीन दिवसांत गळती संपूर्णपणे बंद होऊन कोट्यवधी लिटर्स पाणी वाया न जाता तलावातच थांबेल.
-अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन.

ब्रिटीश काळात पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यात आलेली ही योजना होती. तलावातील पाणी गोळा करण्याचा विहीर सदृष्य तो एक खड्डा आहे. तो एक प्रकारचा जॅकवेलच असून पाणी उचलण्यासाठी त्याचा वापर होतो.
-भरत अमळकर, अध्यक्ष, जळगाव सिव्हिल इंजिनियर असोसिएशन.


ब्रिटीश काळातील पाणीपुरवठा योजनेचा हा एक भाग असावा. त्याला सम्प अथवा चेंबर असेही म्हणता येईल.
- अनिष शहा, अध्यक्ष, क्रेडाई