शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

देशभरातल्या धरणांमधली पाण्याची पातळी 23 टक्क्यांवर

By admin | Updated: April 19, 2016 19:28 IST

देशातल्या धरणांमध्ये 13 एप्रिलपर्यंत फक्त 35.839 बिलियन क्युबिक मीटर पाणी शिल्लक असल्याची माहिती केंद्रीय जलसंधारण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १९-  देशातल्या धरणांमध्ये 13 एप्रिलपर्यंत फक्त 35.839 बिलियन क्युबिक मीटर पाणी शिल्लक असल्याची माहिती केंद्रीय जलसंधारण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. या धरणांची पाणी साठवण क्षमता जवळपास 157.799 बिलियन क्युबिक मीटर इतकी आहे. जवळपास 91 मोठ्या प्रकल्पांत क्षमतेपेक्षा 23 टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याची धक्कादायक माहिती जलसंधारण मंत्रालयानं दिली आहे. गेल्यावर्षी याच काळात या धरणांमध्ये 33 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. जवळपास 10 वर्षांत पहिल्यांदाच पाण्याची पातळी एवढी खालावल्याचं समोर आलं आहे. हिमाचल प्रदेश, तेलंगणा, पंजाब, वेस्ट बंगाल, ओडिशा, राजस्थान, झारखंड, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ या राज्यांमधल्या धरणांमधली पाणीपातळी कमालीची खालावली आहे. तर आंध्र प्रदेश आणि त्रिपुरा या दोन राज्यांतल्या धरणांमध्ये फक्त पाण्याची पातळी समाधानकारक आहे.