शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

व्हॉल्व्ह गळतीकडे मनपाचे तीन महिन्यांपासून दुर्लक्ष तक्रार : मेहरूणमध्ये पाण्याची नासाडी

By admin | Updated: April 19, 2016 23:22 IST

जळगाव: मेहरूणमधील रमाबाई आंबेडकर मराठी शाळेसमोरील व्हॉल्व्हला लागलेली गळती मनपाकडे तक्रार करूनही गेल्या तीन महिन्यांपासून दुरुस्त करण्यात आलेली नाही. त्यामुळे हजारो लीटर पाणी वाया जात आहे.

जळगाव: मेहरूणमधील रमाबाई आंबेडकर मराठी शाळेसमोरील व्हॉल्व्हला लागलेली गळती मनपाकडे तक्रार करूनही गेल्या तीन महिन्यांपासून दुरुस्त करण्यात आलेली नाही. त्यामुळे हजारो लीटर पाणी वाया जात आहे.
महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असताना जळगाव शहरात वाघूरमधील पाणीसाठ्यामुळे पाणीटंचाई जाणवलेली नाही. मात्र पाण्याची नासाडी रोखणे आवश्यक आहे. मात्र मनपा पाणीपुरवठा विभाग त्याबाबत ढीम्म असल्याचे चित्र आहे. मेहरूणमधील रमाबाई आंबेडकर मराठी शाळेसमोरील पाईपलाईनवरील व्हॉल्व्हला गेल्या तीन महिन्यांपासून गळती लागली आहे. पाणीपुरवठा सुरू असताना तेथे हजारो लीटर पाण्याची नासाडी होते. त्यामुळे मनपाने हा व्हॉल्व्ह दुरुस्त करावा, अशी तक्रार राष्ट्रवादीचे सलीम इनामदार यांनी मनपा पाणीपुरवठा विभागाकडे केली. मात्र पाणीपुरवठा विभागातील समन्वयाअभावी गेल्या तीन महिन्यात ही दुरुस्ती होऊ शकलेली नाही. त्यामुळे हजारो लीटर पाण्याची नासाडी सुरूच आहे.