शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

पश्चिम बंगाल, आसाममध्ये आज मतदान

By admin | Updated: April 11, 2016 02:25 IST

आसाममधील विधानसभेच्या उर्वरित ६१ जागांसाठी आज सोमवारी दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान घेण्यात येणार आहे. यासोबतच पश्चिम बंगालच्या ३१ जागांवरही निवडणुकीच्या पहिल्या

कोलकाता/गुवाहाटी : आसाममधील विधानसभेच्या उर्वरित ६१ जागांसाठी आज सोमवारी दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान घेण्यात येणार आहे. यासोबतच पश्चिम बंगालच्या ३१ जागांवरही निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील दुसऱ्या भागाचे मतदान घेण्यात येईल. आसाममध्ये काँग्रेस, भाजपा-आगप-बीपीएफ आघाडी आणि एआययूडीएफ यांच्यादरम्यान तिहेरी लढत आहे.आसाममध्ये या ६१ जागांसाठी ५२५ उमेदवार रिंगणात आहेत आणि या मतदारसंघांमध्ये १२,६९९ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. यावेळी १,०४,३५,२७२ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी ५० हजारांवर सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत.पश्चिम बंगालच्या ३१ विधानसभा मतदारसंघात २१ महिलांसह १६३ उमेदवार आपले भाग्य अजमावत आहेत. पश्चिम मिदनापूर, बांकुरा आणि बुर्दवान या जिल्ह्यांमध्ये हे मतदारसंघ आहेत. ७० लाख मतदार येथे मतदानाचा आपला हक्क बजावतील. या सर्व मतदारसंघात सत्तारूढ तृणमूल काँग्रेस, डावी आघाडी-काँग्रेस युती आणि भाजपा यांच्यात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, माकप सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार केला, तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या प्रचार सभांमध्ये, ‘मी (बॅनर्जी) सर्व २९४ मतदारसंघांमध्ये उमेदवार आहे,’ असे सांगत मतदारांना तृणमूल काँग्रेसच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले होते. मतदानाचा पहिला टप्पा ४ एप्रिल रोजी पार पडला होता. (वृत्तसंस्था)