शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार, आता १ फेब्रुवारीला ‘संसद मार्च’ होणार? शेतकऱ्यांनी जाहीर केला मोठा निर्णय

By बाळकृष्ण परब | Updated: January 27, 2021 21:36 IST

Farmer Protest : ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले होते. त्यामुळे शेतकरी आंदोलनाला धक्का बसला आहे. या हिंसाचाराचे पडसाद शेतकरी आंदोलनामध्ये उमटले आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकराने पारीत केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी काल आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले होते. त्यामुळे शेतकरी आंदोलनाला धक्का बसला आहे. या हिंसाचाराचे पडसाद शेतकरी आंदोलनामध्ये उमटले आहे. ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने १ फेब्रुवारी रोजी होणारा संसद मार्च रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.संयुक्त किसान मोर्चाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बलबीर सिंह राजेवाल यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचा मोर्चा सरकारी कारस्थानाची शिकार झाला. दीप सिद्धू हा आरएसएसचा एजंट आहे. दीप सिद्धू याने लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकवून तिरंग्याचा अपमान केला आहे. त्यामुळे देश आणि आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

बलबीर सिंह राजेवाल म्हणाले की, मी किसान मोर्चाच्यावतीने देशाची माफी मागतो. काल शेतकरी मोर्चाच्यावतीने देशाची माफी मागतो. काल शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा ऐतिहासिक होता. आम्ही २६ नोव्हेंबर रोजी येथे येऊन बसलो आहोत. काहीच अडचण झाली नाही. काही संघटना म्हणत होत्या लाल किल्ल्यावर जाऊ म्हणून. त्यांचे सरकारशी साटेलोटे होते. दीप सिद्धू ला संपूर्ण जगाने पाहिले. तो आरएसएसचा माणूस होता.

 

 

टॅग्स :Farmerशेतकरीdelhiदिल्ली