शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र...
2
अनिल अंबानींना ED नं चौकशीसाठी बोलावलं, १७ हजार कोटींच्या लोन फ्रॉड केसमध्ये टाकलेले छापे
3
Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन
4
पती पत्नीसाठी बेस्ट आहे Post Office ची 'ही' स्कीम; ५ वर्षांत जमवू शकता १३ लाख रुपये, जाणून घ्या
5
नवऱ्याला सोडून पुतण्यासोबत लग्न, आता पुन्हा गावात येऊन पहिल्या पतीला दिलं थेट आव्हान! म्हणाली...
6
भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले
7
खुर्चीवरुन कोसळला अन्...; ३० वर्षीय डिलिव्हरी बॉयचा हार्ट अटॅकने मृत्यू, २ मुली झाल्या पोरक्या
8
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
9
मृत मुलाला जिवंत करण्यासाठी आईची धडपड; कधी CPR तर कधी ऑक्सिजन दिला, हृदयद्रावक Video व्हायरल
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा २५% टॅरिफचा निर्णय लांबणीवर, काय असणार आता नवी तारीख?
11
५ महिन्याच्या गर्भवतीचे हात-पाय तोडले; दारूच्या नशेत पतीने बेदम मारले, पत्नीची निर्दयी हत्या
12
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
13
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
14
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
15
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
16
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
17
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
18
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
19
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
20
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट

"धर्माच्या नावे मतं मागणं म्हणजे संविधानाच्या आत्म्याचं उल्लंघन''

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 10:51 IST

माजी केंद्रीय मंत्री आरीफ मोहम्मद खान यांनी धर्माच्या नावे एकत्र येऊन मतदान करण्याचं आवाहन करणं म्हणजे संविधानाच्या आत्म्याचं एक प्रकारे उल्लंघन आहे.

नवी दिल्लीः माजी केंद्रीय मंत्री आरीफ मोहम्मद खान यांनी धर्माच्या नावे एकत्र येऊन मतदान करण्याचं आवाहन करणं म्हणजे संविधानाच्या आत्म्याचं एक प्रकारे उल्लंघन आहे. आरीफ मोहम्मद यांचे शाह बानो प्रकरणात राजीव गांधींशी मतभेद झाले होते, त्याच वेळी त्यांनी 1986मध्ये काँग्रेस सरकारला राजीनामा देऊन पक्षही सोडला होता. त्यानंतर ते भाजपामध्ये सहभागी झाले होते. परंतु भाजपापासूनही ते कालांतरानं दूर झाले. 1980पासून तीन तलाक विरोधात ते बोलत आहेत.आरीफ मोहम्मद खान यांच्याशी डॉ. इंदुशेखर पंचोली यांनी बातचीत केली आहे. ते म्हणाले, लोकशाही निवडणुकीच्या माध्यमातून मजबूत होते. राजकीय संस्कृतीचा विकास ही महान उपलब्धी आहे. ती टिकवून ठेवण्यासाठी निवडणूक महत्त्वाची असते. मुस्लिमाचा भाजपाबाबतचा दृष्टिकोन बदललेला आहे काय?, यावर ते म्हणाले, मुस्लिम किंवा धार्मिक-सामाजिक समुदाय एक राजकीय भाग आहे. भारताला एक राष्ट्र न मानून विविध धर्म आणि जातींचे समुदाय मानत असलेल्यांनी निवडणुकीची व्यवस्था तयार केली. आपण आजही नागरिकाला नव्हे, तर त्याच्या समुदायातील प्रमुखाला महत्त्व देतो.दुसरीकडे भारताचं संविधान नागरिकाला राष्ट्राचा एक भाग समजतं. तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर ते म्हणाले, तिहेरी तलाकचा मुद्दा हा मानवी संवेदनांशी जोडलेला आहे. हा कायदा क्रांतिकारी आहे. त्याला राजकारण आणि निवडणुकीशी जोडून त्याचं महत्त्व कमी करू नका. मला विश्वास आहे की, मोदींचा हा निर्णय इतिहासात नोंदवला जाणार असून, देशात लैंगिक समानताही कायम टिकून राहणार आहे. 

टॅग्स :Muslimमुस्लीमtriple talaqतिहेरी तलाक