शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

"धर्माच्या नावे मतं मागणं म्हणजे संविधानाच्या आत्म्याचं उल्लंघन''

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 10:51 IST

माजी केंद्रीय मंत्री आरीफ मोहम्मद खान यांनी धर्माच्या नावे एकत्र येऊन मतदान करण्याचं आवाहन करणं म्हणजे संविधानाच्या आत्म्याचं एक प्रकारे उल्लंघन आहे.

नवी दिल्लीः माजी केंद्रीय मंत्री आरीफ मोहम्मद खान यांनी धर्माच्या नावे एकत्र येऊन मतदान करण्याचं आवाहन करणं म्हणजे संविधानाच्या आत्म्याचं एक प्रकारे उल्लंघन आहे. आरीफ मोहम्मद यांचे शाह बानो प्रकरणात राजीव गांधींशी मतभेद झाले होते, त्याच वेळी त्यांनी 1986मध्ये काँग्रेस सरकारला राजीनामा देऊन पक्षही सोडला होता. त्यानंतर ते भाजपामध्ये सहभागी झाले होते. परंतु भाजपापासूनही ते कालांतरानं दूर झाले. 1980पासून तीन तलाक विरोधात ते बोलत आहेत.आरीफ मोहम्मद खान यांच्याशी डॉ. इंदुशेखर पंचोली यांनी बातचीत केली आहे. ते म्हणाले, लोकशाही निवडणुकीच्या माध्यमातून मजबूत होते. राजकीय संस्कृतीचा विकास ही महान उपलब्धी आहे. ती टिकवून ठेवण्यासाठी निवडणूक महत्त्वाची असते. मुस्लिमाचा भाजपाबाबतचा दृष्टिकोन बदललेला आहे काय?, यावर ते म्हणाले, मुस्लिम किंवा धार्मिक-सामाजिक समुदाय एक राजकीय भाग आहे. भारताला एक राष्ट्र न मानून विविध धर्म आणि जातींचे समुदाय मानत असलेल्यांनी निवडणुकीची व्यवस्था तयार केली. आपण आजही नागरिकाला नव्हे, तर त्याच्या समुदायातील प्रमुखाला महत्त्व देतो.दुसरीकडे भारताचं संविधान नागरिकाला राष्ट्राचा एक भाग समजतं. तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर ते म्हणाले, तिहेरी तलाकचा मुद्दा हा मानवी संवेदनांशी जोडलेला आहे. हा कायदा क्रांतिकारी आहे. त्याला राजकारण आणि निवडणुकीशी जोडून त्याचं महत्त्व कमी करू नका. मला विश्वास आहे की, मोदींचा हा निर्णय इतिहासात नोंदवला जाणार असून, देशात लैंगिक समानताही कायम टिकून राहणार आहे. 

टॅग्स :Muslimमुस्लीमtriple talaqतिहेरी तलाक