शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी विजय माल्या दोषी

By admin | Updated: May 9, 2017 12:16 IST

कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी विजय माल्याला सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवले आहे. याप्रकरणी त्याला 10 जुलैला न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहेत.

ऑनलाइल लोकमतनवी दिल्ली, दि. 9 - कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी विजय माल्याला सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवले आहे. याप्रकरणी त्याला 10 जुलैला न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहेत. बँकांचे जवळपास 9000 कोटी रुपयांचे कर्ज बूडवून पसार झालेला विजय माल्या सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहे. यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयाकडे मागणी केल्यानंतर मुंबईच्या विशेष न्यायालयाने माल्याला फरार म्हणून घोषित केले आहे. तसेच माल्याचा पासपोर्टही जप्त करण्यात आलेला आहे. सर्वोच्च न्यायालय 10 जुलैला विजय मल्ल्याला शिक्षा सुनावणार आहे. न्यायालयाचा अवमान आणि डिएगो व्यवहारातून मिळालेल्या 40 मिलीयन यूएस डॉलरबद्दल निकाल राखून ठेवत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने 9 एप्रिल रोजी म्हटले होते. मल्ल्याला डिएगो करारातून मिळालेले 40 मिलियन यूएस डॉलर म्हणजे सुमारे अडीचशे कोटी सर्वोच्च न्यायालयाने ताब्यात घ्यावेत, अशी मागणी बँकांकडून करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मल्ल्याच्या प्रत्यार्पणात केंद्र सरकारला मदत होणार आहे.डीएगो डिलमुळे मिळालेला पैसा मुलांच्या खात्यात जमा करुन, त्याद्वारे एका ट्रस्टची स्थापना केल्याचा दावाही बँकांनी केला आहे. याप्रकरणी बँकाच्या मागणीबाबत सुप्रीम कोर्टाने विजय मल्ल्याला नोटीस पाठवून उत्तर मागितलं होतं. मात्र मल्ल्याने त्याबाबत प्रतिसाद दिला नव्हता.